अजूनही घराघरात कॉम्प्यूटर नाही....
अजूनही अनेकांकडे कॉम्प्यूटर विकत घेण्याइतका पैसा नाही....
अजूनही वीज भारनियमनाचे प्रमाण फार आहे....
अजूनही अनेकजण संगणक साक्षर नाहीत....
अजूनही अनेकांना इंटरनेट म्हणजे बाऊ वाटतो....
अजूनही अनेक शासकीय अधिकारी इंटरनेटचा वापर जेमतेम करतात....
अजूनही शासनाने ग्रामीण भागात इंटरनेटसाठी सखोल प्रयत्न केले नाहीत....
अजूनही अनेकांना कॉम्प्यूटर व्यवस्थित ऑपरेट करता येत नाही....
अजूनही............वेळ........गेलेली..............नाही...........!
गुरुवार, १ एप्रिल, २०१०
मंगळवार, ३० मार्च, २०१०
शुक्रवार, २६ मार्च, २०१०
कॉम्प्यूटर होतोय हुश्शार...
कॉम्प्यूटर, संगणक म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रॉनिक स्वरुपात माहिती विश्लेषित करणारे, माहिती देणारे, सांख्यिकी आकडेमोड करणारे उपकरण असे आपण म्हणू शकतो. स्मृती म्हणजेच स्मरणशक्ती, तसेच तर्क म्हणजे कल्पनाशक्ती...या दोन शक्ती ज्या व्यक्तीच्या अंगी अचाट असतील अशी व्यक्ती अत्यंत चुणुकदार, हुशार मानली जाते. हत्ती या प्राण्याची स्मरणशक्ती देखील अचाट असते असे म्हणतात. बहुदा मानव आणि हत्ती यांच्या कल्पना आणि स्मृती या दोन गोष्टी ध्यानात घेऊनच संगणकाचा शोध लागला असावा, असे वाटणे स्वाभाविक आहे. कॉम्प्यूटरमुळे मानव जरी जगाच्या पलिकडे आणि अलिकडे पोहोचला असला तरीही अद्याप कॉम्प्यूटर हुशार होतोय.
मानवाला एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि माहितीचे अदान-प्रदान करण्यासाठी विशिष्ट माध्यमाची आवश्यकता असते, त्यासाठी भाषा हे उत्कृष्ट साधन असते. परिणामी आज जगात अनेक भाषा असून कॉम्प्यूटरचे सुद्धा हेच आहे, कॉम्प्यूटरच्या सुद्धा सी, जावा यासारख्या अनेक भाषा आहेत. कॉम्प्यूटर बनवणाराही माणूसच आहे नां, यामुळे माणसाने जी भाषा, ज्या भाषा त्याच्या निर्मितीच्या वेळी फीड केल्या असतील (कॉम्प्यूटरच्या डोक्यात भरवल्या असतील) त्याच त्याला समजणार. उर्वरित पाटी कोरीच की...। साध्या भाषेत सांगायचं झाल्यास बाळाला/मुलांना लहानपणीच जी भाषा ज्या भाषा शिकवल्या जातील त्याच त्यांच्या मेंदूत(हार्ड डीस्क) फीड होतात. तसच आहे इथेही। मात्र मानव जसा भावनाप्रधान आहे, तसे कॉम्प्यूटरच्या बाबतीत काहीच सांगता येत नाही, हे कॉम्प्यूटरद्वारे चालणार्या रोबोट मुळे लक्षात येते.
भारतात कॉम्प्यूटर बराच उशीरा आला असला तरीही जग जवळ येण्यास, या क्षेत्रात विलक्षण प्रगती होण्यास या देशातल्या हुशार नागरिकांमुळेच साध्य झाले आहे. शेवटी काय, इथे बिचार्यांना छान पैसे, पगार मिळत नाही नां. ही बाब पाश्चिमात्यांनी लक्षात घेतली आणि देशातल्या हिर्यांना त्यांच्या देशात आमंत्रण देऊन पैलू पाडले आणि त्याचा प्रकाश अख्ख्या जगाला मिळाला. एकेकाळी धूळपाटी असणार्या, बोरू ने लिहिले जाणार्या, अक्षरासाठी सुलेखन वही शाळेत सक्तीची करावी लागणार्या देशात आता कॉम्प्यूटरने क्रांती मात्र झाली आहे. कॉम्प्यूटरमुळे अक्षर खराब असले तरीही काहीच घाबरायचे नाही, विविध प्रकारचे सुंदर अक्षर असलेल्या विविध लीपी अस्तित्वात आल्या आहेत. सध्या तर इंटरनेटमुळे जग काय माणूसही एकमेकांच्या जवळ आलाय. कॉम्प्यूटरमुळे माणूस एकमेकांपासून दूर जातोय, तोडला जातोय, हे जितकं खरं वाटतयं, तितकच हे सुद्धा खरं आहे, की तो जवळ आलाय. उदाहरण द्यायचं झाल्यास, आपले नातेवाईक अमेरिकेत असल्यास क्षणार्धात त्यांना मेलद्वारे पत्र पाठविले जाते. वेब-कॅम च्या शोधामुळे क्षणात ते आपल्या समोर दिसू शकतात. एकाच नाण्याच्या दोन बाजुंप्रमाणे हे आहे. कॉम्प्यूटरचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असे दोन महत्वाचे हिस्से आहेत. माणसाच्या हृदय आणि मनाप्रमाणेच यांचे कार्य चालते. प्रश्न राहिला मज्जासंस्थेचा तो सुद्धा मदर-बोर्ड, मेमरीद्वारे सोडविला गेला आहे. एखाद्या विषयाबद्दल, व्यक्तीबद्दल माणसाचे मन काही वेळा लगेच बदलते (हृदयपरीवर्तन) किंवा काही वेळा वेळ लागतो. तसेच कॉम्प्यूटरचे आहे. अनेक जणांनी अनेकदा एखाद्याविषयी वेगवेगळी माहिती सांगितल्यानंतर जशी अवस्था मनाची होते, जसा गोंधळ उडतो, तसाच गोंधळ कॉम्प्यूटरचाही उडतो आणि तो तसा संदेश देतो. हे त्याला कोणी भरवले? उत्तर सोपे आहे, माणसानेच...। एखादी व्यक्ती अती हुशार असते, तिची स्मरणशक्ती अचाट असते, तसेच महासंगणकाच्या बाबतीत (सुपर कॉम्प्यूटर) म्हणता येईल. एक कॉम्प्यूटर अनेक कर्मचार्यांचे काम करू शकतो आणि परिणामी तितक्या संख्येने लोक बेरोजगार होतात हे खरं आहे, पण प्रगती, विकास साधायचा असेल तर प्रवाहाबरोबर गेलेच पाहिजे असे म्हणतात. बेरोजगारांना शासनाने आधी काहीतरी उद्योग सुरू करण्यासाठी प्राधान्य आणि पैसा देणे आवश्यक आहे.
दिवसेंदिवस येणारी प्रत्येक पीढी जुन्या पीढीपेक्षा हुशार असल्याचे जाणवत आहे, तसेच कॉम्प्यूटरचेही आहे. याचबरोबर थोडी मनोरंजनाची बाब म्हणजे पुर्वी माणसाची उंची जशी भरपूर होती, आकार मोठा होता (थोडक्यात देहयष्टी धिप्पाड) पण त्या तुलनेत आता लोक त्यापेक्षा कमी उंचीचे (खुजे) कॉम्पॅक्ट...। तसेच दिवसेंदिवस कॉम्प्यूटरचा आकारही अगदी कॉम्पॅक्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लॅपटॉप, फ्लॅट स्क्रीन, टीएफटी असे कॉम्प्यूटर छान वाटतात, पण अशी उंची माणसाची नसावी, हे देखील चुकीचे नाही. "आलेया देवाजीच्या मना, तेथे कोणाचेही चालेना" एवढे सांगून उंचीचा विषय इथेच सोडतो...असो.
सध्या मुलांना अगदी पहिल्या इयत्तेपासूनच कॉम्प्यूटरचे शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते. मध्यंतरी काय, आजही अनेक मुलांना दप्तराच्या ओझ्यामुळे पाठदुखीची दुखणी सुरू झाली आहेत. यावर उपाय म्हणून काही शाळांनी संपूर्ण शिक्षण कॉम्प्यूटरवरच देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दप्तराविना शाळा...असे आपण म्हणू. काही वर्षात तर सध्या सुरू असलेले पीएच.डी. किंवा संगणक क्षेत्रातले विविध कोर्सेस बंद होऊन दहावी कॉम्प्यूटर झालेला विद्यार्थी अत्यंत हुशार असेल. इंग्रजांच्या काळात जसे दहावी शिकलेला विद्यार्थी हुशार, त्याला नोकरी लगेच तयार... तसेच होईल असे वाटते. आणि हे देखील खरंच वाटतयं. फोटोशॉप सारखे विषय अनेक लहान मुलंही छान हाताळतात. म्हणजे आजच रोजगाराचे साधन त्यांना उपलब्ध असून सुटीमध्ये, लग्नसराईमध्ये ते याद्वारे अर्थार्जन करुन पालकांना हातभार लाऊ शकतात, किंवा स्वयंरोजगारित होऊ शकतात. कशाला हवे मग, पदवी आणि पदविका?
इंटरनेट
'इंटरनेट' हा विषय अतिशय गहन आहे. गुंतागुंतीचा...असं म्हटल्यास वावगं ठरू नये, कारण वेब-नेटवर्क...म्हणजे वेबचे प्रचंड जाळे, गुंतागुंत। सातत्याने वाढणार्या सायबर क्राईम अर्थात इंटरनेट गुन्हेगारी.. मुळे इंटरनेट चांगलच गाजतयं. याला पालकही थोडे जबाबदार आहेतच. पण त्याचा इथे काहीच संबंध नाही, संदर्भ मात्र आपल्याला सहज लक्षात येण्यासाठी दिलायं. इंटरनेटच्या माध्यमातून अनेक युवकांना/ चॅटिंग(गप्पा) करण्याचा नादच लागलायं, छंदापेक्षा नाद हा शब्दच जास्त योग्य वाटतो. कारण या नादात ते प्रचंड पैसा गमावतात, फसवणुकीचे प्रकार होतात. पण लक्षवेधी गोष्ट म्हणजे अनेकांचे 'इंग्रजी' या चॅटिंग, गप्पांमुळे पक्के झाले आहे. "हॅकिंग" नंतर पुन्हा ताळ्यावर येण्यासाठी काय करावे? हे जरी कॉम्प्यूटरच सांगत असला तरीही अजूनही कॉम्प्यूरला स्वतःला अनेकदा निर्णय घेता येत नाहीत. आपण एखादा शब्द कॉम्प्यूटरवर लिहिल्यास तो तसा शब्द नसला तर त्यासारखे शब्द आपल्याला दाखवतो. उदा. ( set as wallpaper anyway. हे वाक्य आपण शोधण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्याकडे तसे नसेल तर तो set as (कोणताही शब्द) anyway.) असे विचारतो. अशी अनेक उदाहरणे देता येतील. म्हणजेच, होतोय की नाही अजून संगणक संपूर्ण-हुशार....। (कॉम्प्यूटरविषयी हे मत वैयक्तीक आहे, ते चूक असू शकते कारण लेखक कॉम्प्यूटर तज्ज्ञ नाही).
मानवाला एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि माहितीचे अदान-प्रदान करण्यासाठी विशिष्ट माध्यमाची आवश्यकता असते, त्यासाठी भाषा हे उत्कृष्ट साधन असते. परिणामी आज जगात अनेक भाषा असून कॉम्प्यूटरचे सुद्धा हेच आहे, कॉम्प्यूटरच्या सुद्धा सी, जावा यासारख्या अनेक भाषा आहेत. कॉम्प्यूटर बनवणाराही माणूसच आहे नां, यामुळे माणसाने जी भाषा, ज्या भाषा त्याच्या निर्मितीच्या वेळी फीड केल्या असतील (कॉम्प्यूटरच्या डोक्यात भरवल्या असतील) त्याच त्याला समजणार. उर्वरित पाटी कोरीच की...। साध्या भाषेत सांगायचं झाल्यास बाळाला/मुलांना लहानपणीच जी भाषा ज्या भाषा शिकवल्या जातील त्याच त्यांच्या मेंदूत(हार्ड डीस्क) फीड होतात. तसच आहे इथेही। मात्र मानव जसा भावनाप्रधान आहे, तसे कॉम्प्यूटरच्या बाबतीत काहीच सांगता येत नाही, हे कॉम्प्यूटरद्वारे चालणार्या रोबोट मुळे लक्षात येते.
भारतात कॉम्प्यूटर बराच उशीरा आला असला तरीही जग जवळ येण्यास, या क्षेत्रात विलक्षण प्रगती होण्यास या देशातल्या हुशार नागरिकांमुळेच साध्य झाले आहे. शेवटी काय, इथे बिचार्यांना छान पैसे, पगार मिळत नाही नां. ही बाब पाश्चिमात्यांनी लक्षात घेतली आणि देशातल्या हिर्यांना त्यांच्या देशात आमंत्रण देऊन पैलू पाडले आणि त्याचा प्रकाश अख्ख्या जगाला मिळाला. एकेकाळी धूळपाटी असणार्या, बोरू ने लिहिले जाणार्या, अक्षरासाठी सुलेखन वही शाळेत सक्तीची करावी लागणार्या देशात आता कॉम्प्यूटरने क्रांती मात्र झाली आहे. कॉम्प्यूटरमुळे अक्षर खराब असले तरीही काहीच घाबरायचे नाही, विविध प्रकारचे सुंदर अक्षर असलेल्या विविध लीपी अस्तित्वात आल्या आहेत. सध्या तर इंटरनेटमुळे जग काय माणूसही एकमेकांच्या जवळ आलाय. कॉम्प्यूटरमुळे माणूस एकमेकांपासून दूर जातोय, तोडला जातोय, हे जितकं खरं वाटतयं, तितकच हे सुद्धा खरं आहे, की तो जवळ आलाय. उदाहरण द्यायचं झाल्यास, आपले नातेवाईक अमेरिकेत असल्यास क्षणार्धात त्यांना मेलद्वारे पत्र पाठविले जाते. वेब-कॅम च्या शोधामुळे क्षणात ते आपल्या समोर दिसू शकतात. एकाच नाण्याच्या दोन बाजुंप्रमाणे हे आहे. कॉम्प्यूटरचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असे दोन महत्वाचे हिस्से आहेत. माणसाच्या हृदय आणि मनाप्रमाणेच यांचे कार्य चालते. प्रश्न राहिला मज्जासंस्थेचा तो सुद्धा मदर-बोर्ड, मेमरीद्वारे सोडविला गेला आहे. एखाद्या विषयाबद्दल, व्यक्तीबद्दल माणसाचे मन काही वेळा लगेच बदलते (हृदयपरीवर्तन) किंवा काही वेळा वेळ लागतो. तसेच कॉम्प्यूटरचे आहे. अनेक जणांनी अनेकदा एखाद्याविषयी वेगवेगळी माहिती सांगितल्यानंतर जशी अवस्था मनाची होते, जसा गोंधळ उडतो, तसाच गोंधळ कॉम्प्यूटरचाही उडतो आणि तो तसा संदेश देतो. हे त्याला कोणी भरवले? उत्तर सोपे आहे, माणसानेच...। एखादी व्यक्ती अती हुशार असते, तिची स्मरणशक्ती अचाट असते, तसेच महासंगणकाच्या बाबतीत (सुपर कॉम्प्यूटर) म्हणता येईल. एक कॉम्प्यूटर अनेक कर्मचार्यांचे काम करू शकतो आणि परिणामी तितक्या संख्येने लोक बेरोजगार होतात हे खरं आहे, पण प्रगती, विकास साधायचा असेल तर प्रवाहाबरोबर गेलेच पाहिजे असे म्हणतात. बेरोजगारांना शासनाने आधी काहीतरी उद्योग सुरू करण्यासाठी प्राधान्य आणि पैसा देणे आवश्यक आहे.
दिवसेंदिवस येणारी प्रत्येक पीढी जुन्या पीढीपेक्षा हुशार असल्याचे जाणवत आहे, तसेच कॉम्प्यूटरचेही आहे. याचबरोबर थोडी मनोरंजनाची बाब म्हणजे पुर्वी माणसाची उंची जशी भरपूर होती, आकार मोठा होता (थोडक्यात देहयष्टी धिप्पाड) पण त्या तुलनेत आता लोक त्यापेक्षा कमी उंचीचे (खुजे) कॉम्पॅक्ट...। तसेच दिवसेंदिवस कॉम्प्यूटरचा आकारही अगदी कॉम्पॅक्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लॅपटॉप, फ्लॅट स्क्रीन, टीएफटी असे कॉम्प्यूटर छान वाटतात, पण अशी उंची माणसाची नसावी, हे देखील चुकीचे नाही. "आलेया देवाजीच्या मना, तेथे कोणाचेही चालेना" एवढे सांगून उंचीचा विषय इथेच सोडतो...असो.
सध्या मुलांना अगदी पहिल्या इयत्तेपासूनच कॉम्प्यूटरचे शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जाते. मध्यंतरी काय, आजही अनेक मुलांना दप्तराच्या ओझ्यामुळे पाठदुखीची दुखणी सुरू झाली आहेत. यावर उपाय म्हणून काही शाळांनी संपूर्ण शिक्षण कॉम्प्यूटरवरच देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दप्तराविना शाळा...असे आपण म्हणू. काही वर्षात तर सध्या सुरू असलेले पीएच.डी. किंवा संगणक क्षेत्रातले विविध कोर्सेस बंद होऊन दहावी कॉम्प्यूटर झालेला विद्यार्थी अत्यंत हुशार असेल. इंग्रजांच्या काळात जसे दहावी शिकलेला विद्यार्थी हुशार, त्याला नोकरी लगेच तयार... तसेच होईल असे वाटते. आणि हे देखील खरंच वाटतयं. फोटोशॉप सारखे विषय अनेक लहान मुलंही छान हाताळतात. म्हणजे आजच रोजगाराचे साधन त्यांना उपलब्ध असून सुटीमध्ये, लग्नसराईमध्ये ते याद्वारे अर्थार्जन करुन पालकांना हातभार लाऊ शकतात, किंवा स्वयंरोजगारित होऊ शकतात. कशाला हवे मग, पदवी आणि पदविका?
इंटरनेट
'इंटरनेट' हा विषय अतिशय गहन आहे. गुंतागुंतीचा...असं म्हटल्यास वावगं ठरू नये, कारण वेब-नेटवर्क...म्हणजे वेबचे प्रचंड जाळे, गुंतागुंत। सातत्याने वाढणार्या सायबर क्राईम अर्थात इंटरनेट गुन्हेगारी.. मुळे इंटरनेट चांगलच गाजतयं. याला पालकही थोडे जबाबदार आहेतच. पण त्याचा इथे काहीच संबंध नाही, संदर्भ मात्र आपल्याला सहज लक्षात येण्यासाठी दिलायं. इंटरनेटच्या माध्यमातून अनेक युवकांना/ चॅटिंग(गप्पा) करण्याचा नादच लागलायं, छंदापेक्षा नाद हा शब्दच जास्त योग्य वाटतो. कारण या नादात ते प्रचंड पैसा गमावतात, फसवणुकीचे प्रकार होतात. पण लक्षवेधी गोष्ट म्हणजे अनेकांचे 'इंग्रजी' या चॅटिंग, गप्पांमुळे पक्के झाले आहे. "हॅकिंग" नंतर पुन्हा ताळ्यावर येण्यासाठी काय करावे? हे जरी कॉम्प्यूटरच सांगत असला तरीही अजूनही कॉम्प्यूरला स्वतःला अनेकदा निर्णय घेता येत नाहीत. आपण एखादा शब्द कॉम्प्यूटरवर लिहिल्यास तो तसा शब्द नसला तर त्यासारखे शब्द आपल्याला दाखवतो. उदा. ( set as wallpaper anyway. हे वाक्य आपण शोधण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्याकडे तसे नसेल तर तो set as (कोणताही शब्द) anyway.) असे विचारतो. अशी अनेक उदाहरणे देता येतील. म्हणजेच, होतोय की नाही अजून संगणक संपूर्ण-हुशार....। (कॉम्प्यूटरविषयी हे मत वैयक्तीक आहे, ते चूक असू शकते कारण लेखक कॉम्प्यूटर तज्ज्ञ नाही).
सोमवार, २२ मार्च, २०१०
“शतकी लग्नगाठ” बांधायला लावणारी...अर्धशतकी लग्नगाठ!
श्री. किशोर कुळकर्णी आणि माझा परिचय तसा ‘दैनिक तरूण भारत ’ पासूनचा..। पण त्यांच्या प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे परिक्षण करण्याइतका काही मी पात्र नाही. जेव्हा विद्यार्थ्याचा शिक्षक होतो, तेव्हा परीक्षक होऊन परीक्षा घेतली जाते, परिक्षण केले जाते, मी मात्र अद्याप विद्यार्थीच आहे. दुसरं म्हणजे माझ्या लग्नगाठीला अद्याप एक तप सुद्धा पूर्ण झालेलं नाही, आणि विविध दिग्गजांनी त्यांची मतं इथे प्रस्तुत केली आहेत परिणामी, मी या पुस्तकाविषयी काय लिहिणार? पण दिलेली जबाबदारी पूर्ण करावीच लागेल, म्हणून या क्षणी पुस्तकाचे परिक्षण करण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न...!
तसं पाहिलं तर ‘किशोर’ नावाच्या व्यक्तींचा स्वभाव जरी भिडस्त वाटत असला तरीही त्यांना लोकांच्या गरजा, आवडी-निवडी यांची जाणीव असते. आपल्या कार्यानेच ते लोकप्रिय होऊन सर्वश्रृत होऊन यशस्वी होतात, त्यांच्या कार्याचा सुगंध त्रिभुवनी पसरतो. स्व. गायक किशोर कुमार यांच्या उदाहरणाने आपला या गोष्टीवर विश्वास नक्की बसावा. सुरवातीला किशोर कुळकर्णी यांचे लेख ‘दैनिक सकाळ’ मध्ये टप्प्याटप्प्याने मालिकेच्या माध्यमातून अनेक भागात प्रसिद्ध करण्यात आले. सोलापूर च्या नागेश सुरवसे यांनी किशोर यांचे लेख आपल्या सनराईज प्रकाशन च्या माध्यमातून पुस्तक रुपाने प्रसिद्ध केले म्हणजे ही किशोर कुळकर्णी यांच्या लेखांना मिळालेली लोकप्रियतेची पोचपावतीच म्हणावे लागेल. एकूण 29 दाम्पत्यांच्या आयुष्याची प्रदीर्घ वाटचाल आणि लग्नानंतर सुरू झालेला सहजीवनाचा प्रवास यात वर्णन करण्यात आला आहे.
विशेष उल्लेखनीय म्हणजे विको वज्रदंती चे मालक श्री. गजानन पेंढरकर यांची मुलाखत मनात घर करते. खानदेशच्या मातीशी त्यांचा संपर्क आल्यामुळे त्यांची खानदेशविषयी ओढ आहे. आणि ‘निसर्ग-पुत्र’ असा बहुमान मिळावा इतके श्री. पेंढरकर यांचे कार्य आहे. बेरोजगार तरुणांनी किंवा संसारात अनंत अडचणी आल्या तरीही त्यावर मात कशा पद्धतीने करावी हे नवदाम्पत्यांनी श्री. व सौ. पेंढरकर यांच्याकडून शिकावे...। स्वतः किशोर यांनी प्रवासात असताना 80 वर्षाच्या आजोबांची आस्थेवाईकपणे केलेली चौकशी, आणि पाटील बायोटेक्स चे प्रमोद पाटील यांच्या आई वडिलांची लगेच घेतलेली मुलाखत यावरुन त्यांच्यातली तगमग लक्षात येते. आईवडिलांविषयी जी बारिक माहिती मुलाला सुद्धा माहिती नव्हती, ती किशोर यांनी त्या आई वडिलांच्या हृदयात डोकावून जाणून घेतली आणि आपल्यातल्या हाडाच्या पत्रकाराची ओळख दिली आहे. खानदेशातील ज्येष्ठ राजकारणी, ज्यांचा विरोधक सुद्धा आदर करतात आणि ज्यांचे मार्गदर्शन सुद्धा घेतले जाते असे श्री. ओंकार आप्पा वाघ यांची लग्नानंतरची यशस्वी 50 वर्ष, अत्यंत हालाखीत असलेले गंभीरखाँ व सौ. तुळसाबाई तडवी दाम्पत्य अशा अनेकांच्या मुलाखती थोडक्यात म्हणजे समाजाच्या सर्व स्तरातल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
सखोल विचार केल्यास बऱ्याच जणांनी आपल्या संसाराची सुरवात करताना अत्यंत गरीबीचे दिवस पाहिले आहेत हे जाणवते. काळ हा झपाट्याने पुढे जातो. आज जरी सगळ्यांचेच सु-दिन असले तरीही अनेकांनी हाडाची काडं करुन संसाराचा रथ यशस्वीपणे पुढे हाकला आहे. अर्थातच प्रत्येकाला पत्नीची साथ आहेच...हे सांगण्याची गरज नाहीच..!
खरं तर या पुस्तकाची संकल्पना सुरवातीला जळगावच्या एका 49 -99 रु. वस्तू विक्रीच्या दुकानासमोर उभे राहून किशोर यांनी त्यांच्या एका जीवलग मित्राशी चर्चा करून मांडली होती, संकल्पनेस मूर्त स्वरुप येईल, अशी पुसटशी कल्पना करण्यापूर्वीच पूर्ण झालेल्या या अर्धशतकी लग्नगाठ- पुस्तकात ज्या दाम्पत्यांची मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यांच्या आजवरच्या वाटचालीचे इतके सुंदर वर्णन पाहून ती सर्व दाम्पत्य त्यांची शतकी लग्नगाठ निश्चितच पूर्ण करतील, ते सुद्धा या पुस्तकातल्या आठवणींच्या सहाय्याने, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही...लेखक किशोर कुळकर्णी यांनी तोपर्यंत त्यांची “अर्धशतकी लग्नगाठ” पूर्ण केली असेल, आणि उपरोक्त सर्वांची “शतकी लग्नगाठ” ते वाचकांपर्यंत पोहोचवतील, हाच विश्वास...
तसं पाहिलं तर ‘किशोर’ नावाच्या व्यक्तींचा स्वभाव जरी भिडस्त वाटत असला तरीही त्यांना लोकांच्या गरजा, आवडी-निवडी यांची जाणीव असते. आपल्या कार्यानेच ते लोकप्रिय होऊन सर्वश्रृत होऊन यशस्वी होतात, त्यांच्या कार्याचा सुगंध त्रिभुवनी पसरतो. स्व. गायक किशोर कुमार यांच्या उदाहरणाने आपला या गोष्टीवर विश्वास नक्की बसावा. सुरवातीला किशोर कुळकर्णी यांचे लेख ‘दैनिक सकाळ’ मध्ये टप्प्याटप्प्याने मालिकेच्या माध्यमातून अनेक भागात प्रसिद्ध करण्यात आले. सोलापूर च्या नागेश सुरवसे यांनी किशोर यांचे लेख आपल्या सनराईज प्रकाशन च्या माध्यमातून पुस्तक रुपाने प्रसिद्ध केले म्हणजे ही किशोर कुळकर्णी यांच्या लेखांना मिळालेली लोकप्रियतेची पोचपावतीच म्हणावे लागेल. एकूण 29 दाम्पत्यांच्या आयुष्याची प्रदीर्घ वाटचाल आणि लग्नानंतर सुरू झालेला सहजीवनाचा प्रवास यात वर्णन करण्यात आला आहे.
विशेष उल्लेखनीय म्हणजे विको वज्रदंती चे मालक श्री. गजानन पेंढरकर यांची मुलाखत मनात घर करते. खानदेशच्या मातीशी त्यांचा संपर्क आल्यामुळे त्यांची खानदेशविषयी ओढ आहे. आणि ‘निसर्ग-पुत्र’ असा बहुमान मिळावा इतके श्री. पेंढरकर यांचे कार्य आहे. बेरोजगार तरुणांनी किंवा संसारात अनंत अडचणी आल्या तरीही त्यावर मात कशा पद्धतीने करावी हे नवदाम्पत्यांनी श्री. व सौ. पेंढरकर यांच्याकडून शिकावे...। स्वतः किशोर यांनी प्रवासात असताना 80 वर्षाच्या आजोबांची आस्थेवाईकपणे केलेली चौकशी, आणि पाटील बायोटेक्स चे प्रमोद पाटील यांच्या आई वडिलांची लगेच घेतलेली मुलाखत यावरुन त्यांच्यातली तगमग लक्षात येते. आईवडिलांविषयी जी बारिक माहिती मुलाला सुद्धा माहिती नव्हती, ती किशोर यांनी त्या आई वडिलांच्या हृदयात डोकावून जाणून घेतली आणि आपल्यातल्या हाडाच्या पत्रकाराची ओळख दिली आहे. खानदेशातील ज्येष्ठ राजकारणी, ज्यांचा विरोधक सुद्धा आदर करतात आणि ज्यांचे मार्गदर्शन सुद्धा घेतले जाते असे श्री. ओंकार आप्पा वाघ यांची लग्नानंतरची यशस्वी 50 वर्ष, अत्यंत हालाखीत असलेले गंभीरखाँ व सौ. तुळसाबाई तडवी दाम्पत्य अशा अनेकांच्या मुलाखती थोडक्यात म्हणजे समाजाच्या सर्व स्तरातल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
सखोल विचार केल्यास बऱ्याच जणांनी आपल्या संसाराची सुरवात करताना अत्यंत गरीबीचे दिवस पाहिले आहेत हे जाणवते. काळ हा झपाट्याने पुढे जातो. आज जरी सगळ्यांचेच सु-दिन असले तरीही अनेकांनी हाडाची काडं करुन संसाराचा रथ यशस्वीपणे पुढे हाकला आहे. अर्थातच प्रत्येकाला पत्नीची साथ आहेच...हे सांगण्याची गरज नाहीच..!
खरं तर या पुस्तकाची संकल्पना सुरवातीला जळगावच्या एका 49 -99 रु. वस्तू विक्रीच्या दुकानासमोर उभे राहून किशोर यांनी त्यांच्या एका जीवलग मित्राशी चर्चा करून मांडली होती, संकल्पनेस मूर्त स्वरुप येईल, अशी पुसटशी कल्पना करण्यापूर्वीच पूर्ण झालेल्या या अर्धशतकी लग्नगाठ- पुस्तकात ज्या दाम्पत्यांची मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यांच्या आजवरच्या वाटचालीचे इतके सुंदर वर्णन पाहून ती सर्व दाम्पत्य त्यांची शतकी लग्नगाठ निश्चितच पूर्ण करतील, ते सुद्धा या पुस्तकातल्या आठवणींच्या सहाय्याने, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही...लेखक किशोर कुळकर्णी यांनी तोपर्यंत त्यांची “अर्धशतकी लग्नगाठ” पूर्ण केली असेल, आणि उपरोक्त सर्वांची “शतकी लग्नगाठ” ते वाचकांपर्यंत पोहोचवतील, हाच विश्वास...
गुरुवार, ११ मार्च, २०१०
गुरुवार, ४ मार्च, २०१०
गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१०
“शतकी लग्नगाठ” बांधायला लावणारी...अर्धशतकी लग्नगाठ!
श्री. किशोर कुळकर्णी आणि माझा परिचय तसा ‘दैनिक तरूण भारत ’ पासूनचा..। पण त्यांच्या प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे परिक्षण करण्याइतका काही मी पात्र नाही. जेव्हा विद्यार्थ्याचा शिक्षक होतो, तेव्हा परीक्षक होऊन परीक्षा घेतली जाते, परिक्षण केले जाते, मी मात्र अद्याप विद्यार्थीच आहे. दुसरं म्हणजे माझ्या लग्नगाठीला अद्याप एक तप सुद्धा पूर्ण झालेलं नाही, आणि विविध दिग्गजांनी त्यांची मतं इथे प्रस्तुत केली आहेत परिणामी, मी या पुस्तकाविषयी काय लिहिणार? पण दिलेली जबाबदारी पूर्ण करावीच लागेल, म्हणून या क्षणी पुस्तकाचे परिक्षण करण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न...!
तसं पाहिलं तर ‘किशोर’ नावाच्या व्यक्तींचा स्वभाव जरी भिडस्त वाटत असला तरीही त्यांना लोकांच्या गरजा, आवडी-निवडी यांची जाणीव असते. आपल्या कार्यानेच ते लोकप्रिय होऊन सर्वश्रृत होऊन यशस्वी होतात, त्यांच्या कार्याचा सुगंध त्रिभुवनी पसरतो. स्व. गायक किशोर कुमार यांच्या उदाहरणाने आपला या गोष्टीवर विश्वास नक्की बसावा. सुरवातीला किशोर कुळकर्णी यांचे लेख ‘दैनिक सकाळ’ मध्ये टप्प्याटप्प्याने मालिकेच्या माध्यमातून अनेक भागात प्रसिद्ध करण्यात आले. सोलापूर च्या नागेश सुरवसे यांनी किशोर यांचे लेख आपल्या सनराईज प्रकाशन च्या माध्यमातून पुस्तक रुपाने प्रसिद्ध केले म्हणजे ही किशोर कुळकर्णी यांच्या लेखांना मिळालेली लोकप्रियतेची पोचपावतीच म्हणावे लागेल. एकूण 29 दाम्पत्यांच्या आयुष्याची प्रदीर्घ वाटचाल आणि लग्नानंतर सुरू झालेला सहजीवनाचा प्रवास यात वर्णन करण्यात आला आहे.
विशेष उल्लेखनीय म्हणजे विको वज्रदंती चे मालक श्री. गजानन पेंढरकर यांची मुलाखत मनात घर करते. खानदेशच्या मातीशी त्यांचा संपर्क आल्यामुळे त्यांची खानदेशविषयी ओढ आहे. आणि ‘निसर्ग-पुत्र’ असा बहुमान मिळावा इतके श्री. पेंढरकर यांचे कार्य आहे. बेरोजगार तरुणांनी किंवा संसारात अनंत अडचणी आल्या तरीही त्यावर मात कशा पद्धतीने करावी हे नवदाम्पत्यांनी श्री. व सौ. पेंढरकर यांच्याकडून शिकावे...। स्वतः किशोर यांनी प्रवासात असताना 80 वर्षाच्या आजोबांची आस्थेवाईकपणे केलेली चौकशी, आणि पाटील बायोटेक्स चे प्रमोद पाटील यांच्या आई वडिलांची लगेच घेतलेली मुलाखत यावरुन त्यांच्यातली तगमग लक्षात येते. आईवडिलांविषयी जी बारिक माहिती मुलाला सुद्धा माहिती नव्हती, ती किशोर यांनी त्या आई वडिलांच्या हृदयात डोकावून जाणून घेतली आणि आपल्यातल्या हाडाच्या पत्रकाराची ओळख दिली आहे. खानदेशातील ज्येष्ठ राजकारणी, ज्यांचा विरोधक सुद्धा आदर करतात आणि ज्यांचे मार्गदर्शन सुद्धा घेतले जाते असे श्री. ओंकार आप्पा वाघ यांची लग्नानंतरची यशस्वी 50 वर्ष, अत्यंत हालाखीत असलेले गंभीरखाँ व सौ. तुळसाबाई तडवी दाम्पत्य अशा अनेकांच्या मुलाखती थोडक्यात म्हणजे समाजाच्या सर्व स्तरातल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
सखोल विचार केल्यास बऱ्याच जणांनी आपल्या संसाराची सुरवात करताना अत्यंत गरीबीचे दिवस पाहिले आहेत हे जाणवते. काळ हा झपाट्याने पुढे जातो. आज जरी सगळ्यांचेच सु-दिन असले तरीही अनेकांनी हाडाची काडं करुन संसाराचा रथ यशस्वीपणे पुढे हाकला आहे. अर्थातच प्रत्येकाला पत्नीची साथ आहेच...हे सांगण्याची गरज नाहीच..!
खरं तर या पुस्तकाची संकल्पना सुरवातीला जळगावच्या एका 49 -99 रु. वस्तू विक्रीच्या दुकानासमोर उभे राहून किशोर यांनी त्यांच्या एका जीवलग मित्राशी चर्चा करून मांडली होती, संकल्पनेस मूर्त स्वरुप येईल, अशी पुसटशी कल्पना करण्यापूर्वीच पूर्ण झालेल्या या अर्धशतकी लग्नगाठ- पुस्तकात ज्या दाम्पत्यांची मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यांच्या आजवरच्या वाटचालीचे इतके सुंदर वर्णन पाहून ती सर्व दाम्पत्य त्यांची शतकी लग्नगाठ निश्चितच पूर्ण करतील, ते सुद्धा या पुस्तकातल्या आठवणींच्या सहाय्याने, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही...लेखक किशोर कुळकर्णी यांनी तोपर्यंत त्यांची “अर्धशतकी लग्नगाठ” पूर्ण केली असेल, आणि उपरोक्त सर्वांची “शतकी लग्नगाठ” ते वाचकांपर्यंत पोहोचवतील, हाच विश्वास...
तसं पाहिलं तर ‘किशोर’ नावाच्या व्यक्तींचा स्वभाव जरी भिडस्त वाटत असला तरीही त्यांना लोकांच्या गरजा, आवडी-निवडी यांची जाणीव असते. आपल्या कार्यानेच ते लोकप्रिय होऊन सर्वश्रृत होऊन यशस्वी होतात, त्यांच्या कार्याचा सुगंध त्रिभुवनी पसरतो. स्व. गायक किशोर कुमार यांच्या उदाहरणाने आपला या गोष्टीवर विश्वास नक्की बसावा. सुरवातीला किशोर कुळकर्णी यांचे लेख ‘दैनिक सकाळ’ मध्ये टप्प्याटप्प्याने मालिकेच्या माध्यमातून अनेक भागात प्रसिद्ध करण्यात आले. सोलापूर च्या नागेश सुरवसे यांनी किशोर यांचे लेख आपल्या सनराईज प्रकाशन च्या माध्यमातून पुस्तक रुपाने प्रसिद्ध केले म्हणजे ही किशोर कुळकर्णी यांच्या लेखांना मिळालेली लोकप्रियतेची पोचपावतीच म्हणावे लागेल. एकूण 29 दाम्पत्यांच्या आयुष्याची प्रदीर्घ वाटचाल आणि लग्नानंतर सुरू झालेला सहजीवनाचा प्रवास यात वर्णन करण्यात आला आहे.
विशेष उल्लेखनीय म्हणजे विको वज्रदंती चे मालक श्री. गजानन पेंढरकर यांची मुलाखत मनात घर करते. खानदेशच्या मातीशी त्यांचा संपर्क आल्यामुळे त्यांची खानदेशविषयी ओढ आहे. आणि ‘निसर्ग-पुत्र’ असा बहुमान मिळावा इतके श्री. पेंढरकर यांचे कार्य आहे. बेरोजगार तरुणांनी किंवा संसारात अनंत अडचणी आल्या तरीही त्यावर मात कशा पद्धतीने करावी हे नवदाम्पत्यांनी श्री. व सौ. पेंढरकर यांच्याकडून शिकावे...। स्वतः किशोर यांनी प्रवासात असताना 80 वर्षाच्या आजोबांची आस्थेवाईकपणे केलेली चौकशी, आणि पाटील बायोटेक्स चे प्रमोद पाटील यांच्या आई वडिलांची लगेच घेतलेली मुलाखत यावरुन त्यांच्यातली तगमग लक्षात येते. आईवडिलांविषयी जी बारिक माहिती मुलाला सुद्धा माहिती नव्हती, ती किशोर यांनी त्या आई वडिलांच्या हृदयात डोकावून जाणून घेतली आणि आपल्यातल्या हाडाच्या पत्रकाराची ओळख दिली आहे. खानदेशातील ज्येष्ठ राजकारणी, ज्यांचा विरोधक सुद्धा आदर करतात आणि ज्यांचे मार्गदर्शन सुद्धा घेतले जाते असे श्री. ओंकार आप्पा वाघ यांची लग्नानंतरची यशस्वी 50 वर्ष, अत्यंत हालाखीत असलेले गंभीरखाँ व सौ. तुळसाबाई तडवी दाम्पत्य अशा अनेकांच्या मुलाखती थोडक्यात म्हणजे समाजाच्या सर्व स्तरातल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
सखोल विचार केल्यास बऱ्याच जणांनी आपल्या संसाराची सुरवात करताना अत्यंत गरीबीचे दिवस पाहिले आहेत हे जाणवते. काळ हा झपाट्याने पुढे जातो. आज जरी सगळ्यांचेच सु-दिन असले तरीही अनेकांनी हाडाची काडं करुन संसाराचा रथ यशस्वीपणे पुढे हाकला आहे. अर्थातच प्रत्येकाला पत्नीची साथ आहेच...हे सांगण्याची गरज नाहीच..!
खरं तर या पुस्तकाची संकल्पना सुरवातीला जळगावच्या एका 49 -99 रु. वस्तू विक्रीच्या दुकानासमोर उभे राहून किशोर यांनी त्यांच्या एका जीवलग मित्राशी चर्चा करून मांडली होती, संकल्पनेस मूर्त स्वरुप येईल, अशी पुसटशी कल्पना करण्यापूर्वीच पूर्ण झालेल्या या अर्धशतकी लग्नगाठ- पुस्तकात ज्या दाम्पत्यांची मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यांच्या आजवरच्या वाटचालीचे इतके सुंदर वर्णन पाहून ती सर्व दाम्पत्य त्यांची शतकी लग्नगाठ निश्चितच पूर्ण करतील, ते सुद्धा या पुस्तकातल्या आठवणींच्या सहाय्याने, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही...लेखक किशोर कुळकर्णी यांनी तोपर्यंत त्यांची “अर्धशतकी लग्नगाठ” पूर्ण केली असेल, आणि उपरोक्त सर्वांची “शतकी लग्नगाठ” ते वाचकांपर्यंत पोहोचवतील, हाच विश्वास...
सचिनच्या दोनशे धावांच्या निमित्ताने...
ग्वालियर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २४ फेब्रुवारीला भारताने आक्रमक खेळी करून विजयाची माळ गळ्यात तर घातलीच, मात्र, सचिन तेंडुलकर याने चक्क दोनशे धावांचा सहजगत्या विश्वविक्रम नोंदवून भारताच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला आहे. एक दिवसीय सामन्यात सेहेचाळीसावे शतक ठोकून सचिनने इतर कसोटीपटूंपुढे आव्हान उभे केले असून एक आदर्श देखील घालून दिला आहे. आणखी चार शतके करून आपले पन्नासावे शतक सचिनने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात करून, उन्मत्त झालेल्या कांगारूंना धूळ चारावी, हीच अपेक्षा...।
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कांतीलाल प्रतिष्ठान रायगड; पनवेलचा महागणपती महाकालस्वरूप
(पनवेल): राज्य, देश आणि परदेशातही गणेशोत्सवाची संस्कृती सांस्कृतिक, धार्मिकतेचे अधिष्ठान घट्ट करीत असताना ‘कांतीलाल प्रतिष्ठान रायगड’ने यंद...
-
पनवेल (ता. ११): यंदाचे चौथे एकदिवसीय राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मार्च महिन्...
-
नवी मुंबई, प्रतिनिधी- नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी ...
-
मुंबई, ता. 2 - वाशी, नवी मुंबई येथे सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या प्रदर्शन संकुलाची निर्मिती या शहराला नवीन ओळख प्रदान करेल आणि भवि...











