tag:blogger.com,1999:blog-76270049283979808402024-03-13T18:52:24.496+05:30महाबली...Unknownnoreply@blogger.comBlogger681125tag:blogger.com,1999:blog-7627004928397980840.post-12761398814920907112021-07-26T11:15:00.003+05:302021-07-26T11:15:54.106+05:30नवी मुंबई आणि नैना क्षेत्रातील उंचीबाबत वैध ना हरकत प्रमाणपत्र असणाऱ्या बांधकामांना मिळणार परवानगी<p><span style="color: #990000;"><span style="background-color: white;"><i>सिडको महामंडळाकडून नवी मुंबईमध्ये विकसित करण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या<br />पार्श्वभूमीवर, नवी मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) येथील ज्या बांधकाम<br />प्रकल्पांना भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून उंचीबाबतचे वैध ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे, अशा<br />बांधकामांना परवानगी देण्यात येणार आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आलेल्या ना-हरकत<br />प्रमाणपत्रात नमूद अनुज्ञेय उंचीपर्यंतची बांधकामे विकासकांना करता येणार आहेत.<br /><br />ज्या विकासकांकडे बांधकाम उंचीबाबतची वैध प्रमाणपत्रे आहेत त्यांना लवकरच सिडकोकडून बांधकाम<br />प्रारंभ प्रमाणपत्र आणि भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबई आणि नैना क्षेत्रांतील<br />बांधकाम प्रकल्पांसमोरचा अडथळा दूर होऊन या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्याचप्रमाणे,<br />संबंधित विकासक व नागरिक यांनाही या निर्णयामुळे निश्चितच दिलासा मिळणार आहे.</i></span></span><b><br /><br />डॉ. संजय मुखर्जी<br />उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको</b></p><p>सिडकोकडून नवी मुंबईच्या रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात 1160 हेक्टरवर आंतरराष्ट्रीय विमानतळ<br />साकारण्यात येत आहे. सदर विमानतळामुळे नजीकच्या नवी मुंबई तसेच नैना क्षेत्रातील बांधकामांच्या उंचीवर<br />मर्यादा घालण्यात आल्या होत्या. यामुळे अनेक बांधकाम प्रकल्पांना, विशेष नियोजन प्राधिकरण या नात्याने,<br />सिडकोकडून बांधकाम ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले असले तरी त्यांचा विकास रखडला होता.<br /><br />या पार्श्वभूमीवर सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी पुढाकार घेऊन<br />भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि विमानतळ विकसित करणारी सवलतधारक कंपनी नवी मुंबई<br />इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. यांच्या सहकार्याने या प्रश्नाबाबत मार्ग काढला. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी<br />सिडको, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. यांच्या प्रतिनिधींच्या<br />अनेक बैठका झाल्या. यानंतर ज्या बांधकाम प्रकल्पांना भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून उंचीविषयक ना-<br />हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे व जे वैध आहे, अशा बांधकामांना बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र आणि भोगवटा<br />प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला असे सिडकोतर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.<br />
</p><div class="blogger-post-footer"><!-- Begin BlogToplist voting code -->
<a href="http://www.blogtoplist.com/vote.php?u=175417" target="_blank">
<img src="http://www.blogtoplist.com/images/votebutton.gif" alt="Top Blogs" border="0" /></a>
<!-- End BlogToplist voting code --></div>Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7627004928397980840.post-12867151084752630722021-07-16T11:57:00.002+05:302021-07-16T11:57:42.688+05:30सिडको मेट्रो मार्ग क्र. 1अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल; लवकरच करारनामा<p>सिडको महामंडळाकडून विकसित करण्यात येत असलेल्या नवी मुंबई मेट्रो मार्ग क्र. 1 च्या परिचालन<br />आणि देखभाल (ऑपरेशन ॲन्ड मेन्टेनन्स) सेवांकरिता, सिडकोकडून नुकतेच महामेट्रोला स्वीकारपत्र<br />(एलओए) देण्यात आले आहे. मार्ग क्र. १ अंमलबजावणीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. दरम्यान, या संदर्भात लवकरच सिडको आणि महामेट्रो यांच्यात करारनामा करण्यात येणार आहे.</p><p><a href="https://1.bp.blogspot.com/-09f7DrTP6DY/YPEknl0V_AI/AAAAAAAAE3w/m3-DZDc-p44Tx5yg6rz2ExWfydBUBtvcQCLcBGAsYHQ/s2048/7E1A4919.JPG" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1192" data-original-width="2048" src="https://1.bp.blogspot.com/-09f7DrTP6DY/YPEknl0V_AI/AAAAAAAAE3w/m3-DZDc-p44Tx5yg6rz2ExWfydBUBtvcQCLcBGAsYHQ/s320/7E1A4919.JPG" width="320" /></a> <br /></p><p><br /><b>“नवी मुंबईतील मेट्रो प्रकल्पाची नवी मुंबईकरांना अनेक वर्षे प्रतीक्षा आहे. लवकरात लवकर हा मेट्रो<br />प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून प्रकल्पासमोरील सर्व अडथळे आम्ही दूर केले आहेत. महामेट्रोने नागपूर मेट्रो विक्रमी वेळेत पूर्ण करून दर्जेदार प्रकल्प उभा केला. पुणे मेट्रोचे काम देखील महा मेट्रो वेगाने करत आहे. त्यामुळे त्यांची आजवरची कामगिरी बघता नवी मुंबई मेट्रो देखील लवकरात लवकर कार्यान्वित करून प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल, असा मला विश्वास आहे.”<br /><br />- एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री, महाराष्ट्र</b></p><p><br /><b>मेट्रो मार्ग क्र. 1 च्या अभियांत्रिकी सहाय्यासाठी महामेट्रोची नियुक्ती करण्यात आल्यानंतर, या मार्गावर<br />परिचालन आणि देखभाल सेवा पुरविण्याकरिता सिडकोकडून महामेट्रोला स्वीकारपत्र देण्यात आले आहे.<br />यामुळे या मार्गावरील कामे वेगाने पूर्ण होऊन, लवकरच या मार्गावर प्रवासी सेवा सुरू करणे शक्य होईल.<br />सिडकोच्या सर्व महत्वाकांक्षी प्रकल्पांना गती देणे हे माझे मुख्य उद्दीष्ट आहे. त्याचाच प्रारंभ मेट्रो प्रकल्पाच्या या महत्वपूर्ण निर्णयाने झाला आहे.<br /><br />डॉ. संजय मुखर्जी,<br />उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको</b></p><p><br />नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या आणि नवी मुंबईतील नोड<br />परस्परांना अधिक सुलभरीत्या जोडले जावेत या उद्देशाने सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण 4<br />उन्नत मार्ग (एलिव्हेटेड कॉरिडॉर) विकसित करण्यात येत आहेत. त्यांपैकी 11.10 कि.मी. च्या 11 स्थानकांसह<br />तळोजा येथे आगार असलेलेल्या बेलापूर ते पेंधर या मार्गावर मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.<br />सद्यस्थितीत मार्ग क्र. 1 वर उभारण्यात येणाऱ्या 11 स्थानकांपैकी 1 ते 6 स्थानकांच्या उभारणीची<br />कामे लवकरात लवकर पूर्ण करणे आणि प्रकल्पासाठी आर्थिक स्रोत निर्माण करणे, तसेच या क्षेत्रातील<br />महामेट्रोचा अनुभव व कार्यकुशलता विचारात घेऊन सिडकोने महामेट्रोची नियुक्ती केली. महामेट्रो कंपनीस<br /><br />नुकत्याच यशस्वीरीत्या कार्यान्वित झालेल्या नागपूर मेट्रो टप्पा 1 आणि पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत विकसित<br />करण्यात येत असलेल्या मार्ग क्र. 1 आणि 2 च्या बांधणी, अंमलबजावणी आणि परिचालन आणि निगराणीचा<br />अनुभव आहे. या मार्गाच्या अभियांत्रिकी सहाय्यासाठी महामेट्रोकडून 20 तज्ज्ञ अभियंत्यांच्या गटाची नियुक्ती<br />करण्यात आली आहे.</p><p><br />या मार्गावरील परिचालन आणि देखभाल सेवांकरिता सिडकोला रु. 885 कोटी इतका खर्च अंदाजित<br />आहे. हा खर्च संपूर्ण महाराष्ट्रात तुलनात्मकरित्या सर्वात कमी आहे. महामेट्रोशी परिचालन आणि देखभाल<br />सेवा प्रदान करण्याच्या कराराचा कालावधी हा, या मार्गावर वाणिज्यिक परिचालन सुरू होण्याच्या तारखेपूर्वी<br />1 वर्ष आणि वाणिज्यिक परिचालन सुरू झाल्याच्या तारखेपासून पुढील 10 वर्षे इतका असणार आहे.<br />हा मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबईकरांना लवकरच पर्यावरणस्नेही आणि आरामदायक<br />प्रवासाचा एक उत्तम पर्याय निर्माण होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.<a href="http://www.indiblogger.in/" title="IndiBlogger - The Largest Indian Blogger Community"></a></p><div class="blogger-post-footer"><!-- Begin BlogToplist voting code -->
<a href="http://www.blogtoplist.com/vote.php?u=175417" target="_blank">
<img src="http://www.blogtoplist.com/images/votebutton.gif" alt="Top Blogs" border="0" /></a>
<!-- End BlogToplist voting code --></div>Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7627004928397980840.post-70999448611050950632020-12-31T10:49:00.000+05:302020-12-31T10:49:20.044+05:30कोविड योद्ध्यांचा पुरस्काराने गौरव<p> </p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://1.bp.blogspot.com/-iVHv39VQVEk/X-1e9NVnVOI/AAAAAAAAEns/IEwsySoGwnQtHcs-_lxN-e6tpdLNo-WMwCLcBGAsYHQ/s2048/20201229_160757.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1152" data-original-width="2048" src="https://1.bp.blogspot.com/-iVHv39VQVEk/X-1e9NVnVOI/AAAAAAAAEns/IEwsySoGwnQtHcs-_lxN-e6tpdLNo-WMwCLcBGAsYHQ/s320/20201229_160757.jpg" width="320" /></a></div><br />कामोठे: कोविड काळात अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. पनवेल महापालिका क्षेत्र आणि संपूर्ण तालुक्याचा विचार करता राज्य शासन ठामपणे आपल्या मागे उभे राहिले. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी हात आखडता न घेता आर्थिक निधी पुरविला, अशी स्पष्टोक्ती कोकण शिक्षण मतदार संघाचे आ. बाळाराम पाटील यांनी दिली.<br />कोकण शिक्षक मतदार संघाचे आ. बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ३५ कोविड योद्ध्यांना कोविड देवदूत पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.<br /><br />ते पुढे म्हणाले की, वाढदिवस हे निमित्त आहे. सर्व कार्यक्रम रद्द करून केवळ कोविड देवदूतांचा सत्कार करण्यासाठी, त्यांच्या कामाची कदर करून शाबासकीची थाप देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.<br /><br />कोविड काळात सरकारी आणि काही सेवाभावी खासगी डॉक्टर, समाजसेवक दिवस-रात्र राबले, परंतु कुणाचाही मोबाईल बंद नव्हता ही वाखाणण्याजोगी बाब नोंद करावीच लागेल. सर्वांचीच फार ओढाताण होत असताना, रुग्णांना दिलासा देणे, त्यांची व्यवस्था करणे अवघड असतानाही त्यात आपण सारे यशस्वी झालो, याचा अभिमान वाटत असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.<br /><br />यावेळी ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू, सुदाम पाटील, शिवसेनेच्या कामोठे आघाडी प्रमुख सुवर्णा वाळूंज आदींची भाषणे झाली.<br />व्यासपीठावर आ. बाळाराम पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, शेकाप नेते काशिनाथ पाटील, ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू, पनवेल जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सुदाम पाटील, समाजवादीचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, नगरसेविका प्रज्योती म्हात्रे, गणेश कडू, डॉ. नागनाथ येमपल्ले, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव सुरदास गोवारी, नारायणशेठ घरत, शंकरशेठ म्हात्रे, माया अहिरे, समाजसेवक बागूल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश म्हात्रे यांनी केले.<br /><p></p><div class="blogger-post-footer"><!-- Begin BlogToplist voting code -->
<a href="http://www.blogtoplist.com/vote.php?u=175417" target="_blank">
<img src="http://www.blogtoplist.com/images/votebutton.gif" alt="Top Blogs" border="0" /></a>
<!-- End BlogToplist voting code --></div>Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7627004928397980840.post-41105659187622785742020-12-29T10:40:00.002+05:302020-12-29T10:40:52.341+05:30एड्सग्रस्त मुलांना जयश्री फाऊंडेशनतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://1.bp.blogspot.com/-NXjkuqquez8/X-q5QZkzJeI/AAAAAAAAEm0/D3II_ylArvQfMbhaewUSNpqOSkRNMyNHgCLcBGAsYHQ/s1156/WhatsApp%2BImage%2B2020-12-26%2Bat%2B12.37.49%2BPM.jpeg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="867" data-original-width="1156" src="https://1.bp.blogspot.com/-NXjkuqquez8/X-q5QZkzJeI/AAAAAAAAEm0/D3II_ylArvQfMbhaewUSNpqOSkRNMyNHgCLcBGAsYHQ/s320/WhatsApp%2BImage%2B2020-12-26%2Bat%2B12.37.49%2BPM.jpeg" width="320" /></a></div><br />ख्रिसमस - नाताळ सणानिमित्त वाशी येथील डिझायर सोसायटी मधील एड्स ग्रस्त मुलांना जयश्री फाऊंडेशनचे अध्यक्ष वैभव जाधव यांच्या तर्फे विविध जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप व नम्रता मधगायकर यांच्या तर्फे ब्लँकेट वाटप तसेच नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशन आणि शाईन कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून एक महिने मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे, सदर कार्यक्रमासाठी नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष मनोज महाराणा यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते . सदर ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना भविष्यात येणाऱ्या संकटांवर मात करून एक सक्षम नागरिक बनण्यासाठी प्रोत्साहन पर मोलाचे मार्गदर्शन महाराणा यांनी उपस्थित मुलांना तसेच आयोजकांना केले.<br />सदर कार्यक्रमादरम्यान जयश्री फाऊंडेशनचे प्रथमेश मडकईकर, नीरज बोडके, आशिष सावंत, प्रियांका जाधव, अतिश खोत, प्रथम पाटील, साहिल कलांतरे, हर्ष तांडेल,श्रावणी माने आणि साक्षी गुंजाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनचे सचिव अक्षय डिगे, संस्थेचे सरचिटणीस राहुल साबळे, विद्यार्थी प्रमुख सुयेश मूढे , सरचिटणीस मुकुल इंगळे,अनिल शहा आदी पदाधिकारी उपस्थित होते.<br />
<div class="blogger-post-footer"><!-- Begin BlogToplist voting code -->
<a href="http://www.blogtoplist.com/vote.php?u=175417" target="_blank">
<img src="http://www.blogtoplist.com/images/votebutton.gif" alt="Top Blogs" border="0" /></a>
<!-- End BlogToplist voting code --></div>Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7627004928397980840.post-78030917127532053242020-07-06T21:44:00.005+05:302020-07-09T15:52:13.437+05:30कोरोना...! आणखी खबरदारी<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<span style="font-family: "verdana";"><span style="font-size: small;"><span style="color: black;">सुमारे
चार महिन्यांपासून कोरोना विषाणूमुळे सगळे त्रस्त झाले आहेत. भारतासह अनेक
देशांच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडला. देशात सतत लॉकडाउन करूनही अनेक
नागरिकांना अजून याचे फारसे गांभीर्य नसल्याचे चित्र, कोरोनाच्या वाढत्या
प्रादुर्भावाच्या आलेखावरून स्पष्ट होते. शासन, पोलिस, प्रशासन,
प्रिंट-इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांनीही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, फैलाव
होवू नये यासाठी आपपल्या परीने शक्य तेवढी काळजी घेतली प्रयत्न केले.
परंतु अद्याप देशातील एकही राज्य कोरोनामुक्त झालेले नसून शासनाने अनलॉक
करून शिथीलता देऊन अर्थव्यवस्थेस गती देण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र
अजून सुद्धा काळजी करण्यासारखीच परिस्थिती आहे.<br />सर्वत्र व्यवहार पूर्ववत
होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे तर सूज्ञ नागरीक कोरोनापासून बचाव कसा
व्हावा, आपल्याला कोरोनाची लागण होवू नये यासाठी शक्य तेवढी काळजी घेत
आहेत. परंतु कोरोनाकडे दुर्लक्ष करणारे लोकही कमी नाहीत, तर दुसरीकडे अनेक
ठिकाणी पोलिस कर्मचारी, शासकिय कर्मचारी, डॉक्टर, मीडियाकर्मी आदी
महत्त्वाच्या घटकांना देखील त्यांनी शक्य तितकी काळजी घेऊनही कोरोनाची बाधा
झाली आहे. <br />कोरोना प्रतिबंधक लस अद्याप तयार झालेली नाही, आणि लस तयार
झाली तरीही नेहेमी औषधे, लस घेऊन चालणार नाही. त्यामुळे प्रतिकारशक्ती
वाढवणे हा सर्वोत्तम उपाय असल्याचे मत तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केले आहे.
यासाठी दररोज सकाळी किमान अर्धा तास तरी स्वतःच्या आरोग्यासाठी देणे आवश्यक
आहे. योगासने, प्राणायाम यासारखे दुसरे माध्यम सध्यातरी नसावे. योगासने
करू न शकणाऱ्या लोकांनी अगदी आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, तोंडाला
मास्क व्यवस्थित लावावा, नाकाखाली मास्क जाणार नाही याची काळजी घ्यावी.</span></span></span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="font-family: "verdana";"><span style="font-size: small;"><span style="color: black;"> <br /></span></span></span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="font-family: "verdana";"><span style="font-size: small;"><span style="color: black;"><b>लिफ्ट वापर...</b><br />शक्य असल्यास लिफ्टचा वापर न करता जिन्याने ये-जा करावी. जिन्याच्या रेलिंगला स्पर्श करू नये. लिफ्ट वापरणे अगदी आवश्यक असेल तर हातात ग्लोज घाला किंवा कागदाने लिफ्टच्या बटणास, दरवाज्यास, हँडलला स्पर्श करावा, लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर लिफ्टसाठी वापरलेले ग्लोज, कागद कचऱ्याच्या डब्यात टाकावे किंवा डिस्पोज ऑफ करावे म्हणजे जास्त चांगले.</span></span></span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="font-family: "verdana";"><span style="font-size: small;"><span style="color: black;"><br /></span></span></span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="font-family: "verdana";"><span style="font-size: small;"><span style="color: black;"><b>घर...</b><br />घरात प्रवेशद्वाराजवळच सॅनिटायझर ठेवून बाहेरुन आल्यानंतर याचा वापर करावा किंवा सोबत सॅनिटायझरची छोटी बाटली (स्टँडर्ड सॅनिटायझर तज्ञांच्या सल्ल्याने घ्यावे) खिशात ठेवावी, गरज असेल तेव्हा सॅनिटायझरने हात स्वच्छ करावा. बराच वेळ बाहेर असल्यास, भरपूर गर्दी असलेल्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी गेल्यास साबणाने घरी परतल्यानंतर स्वच्छ आंघोळ करावी. शक्य झाल्यास आपले स्वतःचे कपडे आपणच धुवून काढावे.</span></span></span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="font-family: "verdana";"><span style="font-size: small;"><span style="color: black;"><br /></span></span></span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="font-family: "verdana";"><span style="font-size: small;"><span style="color: black;"><b>बाहेरील व्यक्ती...</b><br />अत्यावश्यक कामासाठी घरी प्लंबर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, वॉशिंग मशीन, फॅन आदी दुरुस्ती करणारी व्यक्ती आल्यास सर्वप्रथम त्यास आपल्यासमोर हातास सॅनिटायझर लावण्यास सांगावे, त्याच्या कामाशिवाय शक्यतो अन्य वस्तूंना हात लावू देऊ नये, आपण देखील त्याच्यापासून शक्य तेवढे दूर थांबावे.</span></span></span></div><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="font-family: "verdana";"><span style="font-size: small;"><span style="color: black;"><br /><b>रोग-प्रतिकारक शक्ती वाढवणे हितावह...</b><br />कोणताही रोग, विकार, आजार असो... तुमच्या प्रतिकारशक्तीवर बरेच काही अवलंबून असते. प्रतिकारशक्ती उत्तम असल्यास कोरोनासारखा महाभयंकर असा विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. प्रयत्न करणे आपल्या हातात असल्यामुळे, दररोज किमान अर्धा तास तरी योगासनांच्या मार्गदर्शकांच्या सल्ल्याने योगासने करावी. <br />काढा- पाण्यात (व्यक्तीपरत्वे प्रमाण ठरवून) तुळस, 4-5 काळी मिरी/मिरपूड, सुंठ, मनुका, गवतीचहा, हळद, गूळ, चिमुटभर दालचिनी इ. रकमा टाकून सर्व जवळपास निम्मे उकळवून (तज्ज्ञांचा सल्ला घेऊन) काढा घ्यावा...काढा तयार झाल्यानंतर थोडे दूध घातले तरीही चालेल. चहाऐवजी काढाच घेतला तरीही अपाय नाही. (हा काढा कोरोनासाठी नाही, मात्र याचे सेवन नियमित केल्यास प्रतिकारशक्ती वाढू शकते)</span></span></span></div><br /><div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"><span style="font-family: "verdana";"><span style="font-size: small;"><span style="color: black;">कोरोनाच्या
प्रादुर्भावाने काहीगोष्टी मात्र विचारनीय ठरल्या आहेत, त्यांचा अभ्यास
केला जाऊन त्यादृष्टीने दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
पावसाळा म्हटला की सर्दी, पडसे, डोकेदुखी, ताप, अंगदुखी, डोळ्यांना खाज सुटणे, खोकला
या गोष्टी आल्याच...! हे विकार झाल्यास शासनाची, वैद्यकीय तज्ज्ञांची काय
भूमिका असेल, अशा रुग्णांना कसे ट्रीट केले जाईल याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे...<br />
</span></span></span>
</div>
<div class="blogger-post-footer"><!-- Begin BlogToplist voting code -->
<a href="http://www.blogtoplist.com/vote.php?u=175417" target="_blank">
<img src="http://www.blogtoplist.com/images/votebutton.gif" alt="Top Blogs" border="0" /></a>
<!-- End BlogToplist voting code --></div>Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7627004928397980840.post-87029940618245929132020-06-21T15:16:00.001+05:302020-06-21T15:16:29.284+05:30Yoga Day<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-NvXeYzgzkkc/Xu8r9-DeV9I/AAAAAAAAEeI/l-Qwh9G6Ncc2xFOYbgia5VLsJOMRFzfagCLcBGAsYHQ/s1600/P_20200621_083512.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1600" data-original-width="1200" height="320" src="https://1.bp.blogspot.com/-NvXeYzgzkkc/Xu8r9-DeV9I/AAAAAAAAEeI/l-Qwh9G6Ncc2xFOYbgia5VLsJOMRFzfagCLcBGAsYHQ/s320/P_20200621_083512.jpg" width="240" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-AaCQkyyh4iI/Xu8sC7gGvZI/AAAAAAAAEeM/QniVzAGFaa85PpbdiG38vnDbR5uzb5NqQCLcBGAsYHQ/s1600/P_20200621_083104_1.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1051" data-original-width="1600" height="210" src="https://1.bp.blogspot.com/-AaCQkyyh4iI/Xu8sC7gGvZI/AAAAAAAAEeM/QniVzAGFaa85PpbdiG38vnDbR5uzb5NqQCLcBGAsYHQ/s320/P_20200621_083104_1.jpg" width="320" /></a></div>
<a href="http://www.indiblogger.in/" title="IndiBlogger - The Largest Indian Blogger Community">
<img alt="IndiBlogger - The Largest Indian Blogger Community" border="0" src="http://www.indiblogger.in/badges/big_indillectual.png" height="128" width="145" />
</a></div>
<div class="blogger-post-footer"><!-- Begin BlogToplist voting code -->
<a href="http://www.blogtoplist.com/vote.php?u=175417" target="_blank">
<img src="http://www.blogtoplist.com/images/votebutton.gif" alt="Top Blogs" border="0" /></a>
<!-- End BlogToplist voting code --></div>Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7627004928397980840.post-31538185121345684882020-05-31T14:23:00.000+05:302020-05-31T14:23:41.679+05:30<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<a href="http://www.indiblogger.in/" title="IndiBlogger - The Largest Indian Blogger Community"><img alt="IndiBlogger - The Largest Indian Blogger Community" border="0" src="http://www.indiblogger.in/badges/big_indillectual.png" height="128" width="145" /></a><br />
<a href="http://www.indiblogger.in/" title="IndiBlogger - The Largest Indian Blogger Community"> </a><span style="color: #0000ee;">Always compare ownself where I *am...*</span><br />
<span style="color: #0000ee;">Do ur best and achieve the target n ur *aim...*</span><br />
<span style="color: #0000ee;">It'll make ur future bright n shine ur *name...*</span><br />
<span style="color: #0000ee;">Remember one thing that everyday is not *same...*</span></div>
<div class="blogger-post-footer"><!-- Begin BlogToplist voting code -->
<a href="http://www.blogtoplist.com/vote.php?u=175417" target="_blank">
<img src="http://www.blogtoplist.com/images/votebutton.gif" alt="Top Blogs" border="0" /></a>
<!-- End BlogToplist voting code --></div>Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7627004928397980840.post-79600807763204323802020-05-12T14:03:00.001+05:302020-05-12T14:03:58.376+05:30कोरोना: घ्यावयाची खबरदारी<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
सध्या संपूर्ण जगातच कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे. भारतात तर दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची आणि संशयितांची संख्या वाढतच आहे. सध्याचा काळ हा महत्त्वाचा मानला जात आहे. सुमारे तीन महिन्यांपासून यावर उपाययोजना सुरू असून अद्याप कोरोनाबाबत कोणतीही लस सापडली असल्याचे अधिकृत वृत्त नाही. काही देशांनी लस सापडल्याचा दावा मात्र केला आहे.<br />
<br />
येत्या 17 मे स लॉकडाऊन संपण्याबद्दल काय घोषणा होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. शासनाने शेतकरी, मजूरवर्ग, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या घटक, संस्थांसाठी लॉकडाऊन अटी शिथील केल्या असल्या, तरीही पूर्णपणे मोकळीक मात्र दिलेली नाही, यावरून अद्यापही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेणे आवश्यक आहे. काही ठिकाणी पोलिस आणि प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याच्या बातम्या देखील कानावर येत आहेत. तथापि अत्यंत महत्वाच्या कामासाठी बाहेर जाणाऱ्या अनेकांना पोलिसांचा प्रसाद खाऊन परत यावे लागत असल्याचा आरोपही केला जात आहे.<br />
<br />
कोरोनामुळे वर्क फ्रॉम होम...काम करणारी मंडळीही कंटाळली आहे. लॉकडाऊन केव्हा ना केव्हा काढून घेतले जाईल हे तर निश्चित आहेच. परंतु लॉकडाऊननंतर काय घडामोडी घडतील, काय बदल होतील, आयुषतर्फे आरोग्य-रक्षणासाठी, रक्षकांसाठी काही आचारसंहिता तयार केली जाईल का? यासह अनेक बाबींवर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे.<br />
<br />
लॉकडाऊनमुळे कधी नव्हे असा एक चांगला परिणाम मात्र झाला तो म्हणजे संपूर्ण कुटुंब अनेक वर्षांनंतर एकत्र आली, मुलांच्या, आईबाबांच्या, आजोबाआजीच्या डोळ्यासमोर सगळे कुटुंबीय 24 तास दिसत असल्यामुळे सर्वांनाच आनंद झाला. वातावरणात ध्वनी-प्रदूषण, पर्यावरणातील प्रदूषण इ. चे वाढलेले प्रमाण प्रचंड कमी होऊन आता रात्री आकाशात तारे, चांदण्या, सप्तर्शी, शनी, शुक्र, मंगळ, नेपच्यून आदी ग्रह, नक्षत्रे सहज पहाता येत आहेत. याचबरोबर स्कायलॅब, सॅटेलाइट देखील आकाशात फिरताना डोळ्यांनी सहज दिसत असल्याचे काही नागरीकांचे म्हणणे आहे.<br />
<br />
परंतु, वर्क फ्रॉम होम..मुळे ऑफिसचा फिल येत नसल्याचे आयटी क्षेत्रातल्या अनेकांचे म्हणणे आहे. 'वर्क फ्रॉम होम' मुळे कंपन्यांची देखील प्रचंड बचत देखील होत असल्याचे वृत्त आहे. तर दुसरीकडे, अनेकदा प्रोजेक्ट, टास्क सहजासहजी हाताळता येत नसल्याची देखील तक्रार आहे. इंटरनेट सेवेवर अचानक ट्राफिक वाढल्याने नेट कनेक्टिव्हिटी अनेकदा डिस्टर्ब होत आहे, यामुळे मीटिंग्ज, मोठे प्रोजेक्ट्स, फाईल अपलोड आणि डाउनलोड करण्यात देखील अडचणी येत आहेत.<br />
<br />
लॉकडाऊन पूर्णपणे काढून घेण्यात आल्यानंतर मात्र अनेक दिवस काळजी घ्यावी लागणार आहे हे निश्चित आहे. चेहऱ्यावर मास्क लावणे, शक्यतो लांब बाह्यांचा शर्ट वापरणे, बाहेर निघताना हँडग्लोज, दुचाकी अथवा कार, आपल्या वाहनाची हँडल, संबंधित एरिया निर्जंतुंक केल्याशिवाय शक्यतो निघू नये याप्रकारची खबरदारी तसेच आणखी उपाययोजना तज्ञांच्या सल्ल्याने करणे अत्यंत आवश्यक आहे.<br />
<br />
बाहेरगावहून घरी जाण्यासाठी रस्त्यांवर वाहनांची गर्दी नक्की होईल, यासाठी शासन, पोलिस यंत्रणा सावधगिरी बाळगेलच, मात्र नागरीकांनी स्वतः सतर्क रहाणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यांच्या सीमांवरच थेट, शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा कार्यान्वित करुन, तपासणी अहवाल संबंधित जिल्ह्यांच्या हॉस्पिटलनां (बहुदा ज्या जिल्ह्यातून प्रवासी आले आहेत आणि ज्या जिल्ह्यात प्रवेश करत आहेत अशा दोन्ही जिल्ह्यांना) शासकीय रुग्णालये, हॉस्पिटलचा ताण बऱ्याच प्रमाणात कमी होईल यात शंका नाही. <br />
</div>
<div class="blogger-post-footer"><!-- Begin BlogToplist voting code -->
<a href="http://www.blogtoplist.com/vote.php?u=175417" target="_blank">
<img src="http://www.blogtoplist.com/images/votebutton.gif" alt="Top Blogs" border="0" /></a>
<!-- End BlogToplist voting code --></div>Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7627004928397980840.post-2137255812135115122020-05-02T19:31:00.000+05:302020-05-08T14:11:34.578+05:30जिंदगी...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: justify;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-bHutGF03C98/Xq177w1c75I/AAAAAAAAEbE/q71OFpIZG0o63c0mwyKwse4nuX-anPWowCLcBGAsYHQ/s1600/P_20200502_093442_1_1.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="905" data-original-width="1600" height="226" src="https://1.bp.blogspot.com/-bHutGF03C98/Xq177w1c75I/AAAAAAAAEbE/q71OFpIZG0o63c0mwyKwse4nuX-anPWowCLcBGAsYHQ/s400/P_20200502_093442_1_1.jpg" width="400" /></a><span style="text-align: left;">मै तो बस, मैं हूँ ,</span></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #0000ee;">जहाँ चाहे जाता हूँ ,</span></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #0000ee;">अपनी जिंदगी जीता हूँ...</span></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #0000ee;">जीते जीते सोचता हूँ </span></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #0000ee;">है कितने दिन है और जीना...</span></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #0000ee;">तुम मनुष्य तो मनुष्य हो </span></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #0000ee;">लेकिन तुम्हें चाहिये ,</span></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #0000ee;">हर किसीका सर खाना </span></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #0000ee;">और तकलीफ देके </span></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #0000ee;">उनका बहूत खून पीना...</span></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #0000ee;">अरे निकम्मों,</span></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #0000ee;">जरा बहाओ पसीना ,</span></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #0000ee;">लाओ चार पैसे घर में...</span></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #0000ee;">फिर समझ में आएगी ,</span></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #0000ee;">कैसी होती है जिंदगी ,</span></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #0000ee;">कैसा होता है वो जीना...</span></div>
</div>
<div class="blogger-post-footer"><!-- Begin BlogToplist voting code -->
<a href="http://www.blogtoplist.com/vote.php?u=175417" target="_blank">
<img src="http://www.blogtoplist.com/images/votebutton.gif" alt="Top Blogs" border="0" /></a>
<!-- End BlogToplist voting code --></div>Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7627004928397980840.post-58995208755067498362020-04-28T12:54:00.001+05:302020-04-28T12:54:34.957+05:30नवी मुंबई गृहनिर्माण संस्थांनी कोविड १९ साठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान द्यावे- सिडको<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
जगभर सर्वत्र थैमान घालणाऱ्या कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूचा सामना करायला महाराष्ट्र<br />शासनास मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपले योगदान देण्याचे आवाहन सहनिबंधक,<br />सहकारी संस्था, सिडको यांच्यातर्फे त्यांच्या नवी मुंबईतील अधिकारक्षेत्रातील सर्व सहकारी गृहनिर्माण<br />संस्थांना करण्यात आले आहे.<br />
<br />कोविड-१९ विषाणूमुळे उद्भवलेल्या पॅनडेमिकचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे औषधे व<br />जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, रोजगार गमावलेल्या मजूर, कामगार आदी आर्थिकदृष्ट्या दुर्बल<br />घटकातील लोकांना अन्न, निवारा व अन्य सुविधा पुरविणे इ. कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामांकरिता<br />मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे. याकरिता समाजातील व्यक्ती, संस्था, उद्योग समूह अशा विविध<br />स्तरांतून येणारा आर्थिक मदतीचा ओघ हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड १९ मध्ये संकलित करण्यात येत आहे.<br />
<br />या पार्श्वभूमीवर अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तींच्या काळात मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या<br />गृहनिर्माण संस्थांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग म्हणून मुख्यमंत्री सहाय्यत निधीसही आपले<br />आर्थिक योगदान देणे अपेक्षित आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्यातर्फे अशाप्रकारच्या सार्वजनिकहिताच्या उपक्रमाकरिता देण्यात येणारे आर्थिक योगदान हे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्याकलम ६९ अंतर्गत कर सवलतीस पात्र करण्यात आले आहे. कोविड-१९ किंवा कोरोनाशी लढण्याकरिता नवीमुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड १९ मध्ये मोठ्या प्रमाणावर आपले आर्थिक योगदान देण्याचे आवाहन सहनिबंधक, सहकारी संस्था, सिडको यांच्यातर्फे करण्यात आले आहे.<br />
<br />
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड १९ चा तपशील खालीलप्रमाणे :<br /><b>Name of Account : Chief Minister’s Relief Fund-COVID 19<br />Bank Saving Account : 39239591720<br />Bank : State Bank of India<br />Mumbai Head Branch Fort : 400023<br />Branch Code : 00300<br />IFSC CODE : SBIN0000300</b><br />
<br /><b>मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आरटीजीएस/एनईएफटी द्वारे आर्थिक सहाय्य करू इच्छिणाऱ्यांनी<br />गृहनिर्माण संस्थेच्या नावासह देण्यात आलेली रक्कम हा तपशील jointregcidco@gmail.com या ई-मेल<br />आयडीवर पाठवावा</b>. तसेच धनादेशाद्वारे (चेक) रक्कम देऊ इच्छिणाऱ्यांनी यतिश पाटील यांच्याशी<br /><br />९७६८०१४४१३ या मोबाइल क्रमांकावर किंवा नवी मुंबई को-ऑपरेटिव्ह हाउजिंग सोसायटी फेडरेशनच्या<br />श्री. भास्कर म्हात्रे यांच्याशी ९८१९३०६९६७ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.<br />
</div>
<div class="blogger-post-footer"><!-- Begin BlogToplist voting code -->
<a href="http://www.blogtoplist.com/vote.php?u=175417" target="_blank">
<img src="http://www.blogtoplist.com/images/votebutton.gif" alt="Top Blogs" border="0" /></a>
<!-- End BlogToplist voting code --></div>Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7627004928397980840.post-29307294029397261782020-04-28T12:38:00.001+05:302020-04-28T12:38:42.706+05:30सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांचा निकाल व भूखंडांची वाटपपत्रे ऑनलाइन उपलब्ध<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<a href="http://www.indiblogger.in/" title="IndiBlogger - The Largest Indian Blogger Community">
<img alt="IndiBlogger - The Largest Indian Blogger Community" border="0" src="http://www.indiblogger.in/badges/big_indillectual.png" height="128" width="145" />
</a>कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या
पार्श्वभूमीवर सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांतील यशस्वी अर्जदारांची यादी व भूखंडांच्या ई-निविदा
आणि ई-लिलाव प्रक्रिये अंतर्गत यशस्वी ठरलेल्या बोलीधारकांना वाटपपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात
आली आहेत.
नवी मुंबईतील खारघर येथील सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजने अंतर्गत शिल्लक असलेल्या ८१० घरांसाठी
दि. ११ सप्टेंबर २०१९ रोजी योजना जाहीर करण्यात आली होती. सदर योजनेची सोडत २६
नोव्हेंबर २०१९ रोजी काढण्यात आली. त्यानंतर यशस्वी अर्जदारांची कागदपत्र पडताळणी करून पात्र
ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी/निकाल दि. २६ एप्रिल २०२० रोजी www.cidco.nivarakendra.in या
संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचबरोबर पुढील प्रक्रियेबाबत अर्जदारांना लवकरच
कळविण्यात येईल.
तसेच गृहनिर्माण योजना ऑगस्ट-२०१८ अंतर्गत नवी मुंबईच्या विविध नोडमधील १४,८३८
परवडणाऱ्या घरांची योजना १३ ऑगस्ट २०१८ रोजी जाहीर करण्यात आली होती. सदर योजनेची सोडत २
ऑक्टोबर २०१८ रोजी काढण्यात आली व यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून पात्र
अर्जदारांना वाटपपत्र देण्यात आले. तथापि, काही अर्जदारांनी घरे सरेंडर/रद्द केली तर काही अर्जदार कागदपत्रे
छाननी अंतर्गत अयशस्वी ठरल्याने प्रतीक्षा यादीतील अर्जदारांना संधी देण्यात आली. प्रतीक्षा यादीतील
अर्जदारांची कागदपत्र पडताळणी करून पात्र अर्जदारांची अंतिम यादी/निकाल २६ एप्रिल २०२० रोजी
जाहीर करण्यात आली असून सदर यादी अर्जदारांना www.cidco.nivarakendra.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील वाटपपत्राची कार्यवाही देखील लवकरच पूर्ण करण्यात येईल.
ज्या सदनिकाधारकांना ५ वा हफ्ता भरतेवेळी टाळेबंदीमुळे अडचण आली आहे अथवा ते हफ्ता भरू
शकले नाहीत, अशा सदनिकाधारकांना यापूर्वीच ३० जून २०२० पर्यंत सदनिकेचा हफ्ता भरण्यासाठी
मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ज्या सदनिकाधाराकांना येस बॅंकेच्या समस्येमुळे हफ्ता भरतेवेळी
अडचण आली आहे वा ते हफ्ता वेळेत भरू शकले नाही, अशा सदनिकाधारकांच्या विलंब शुल्काबाबतही निर्णय
घेण्यात येणार आहे.
सिडकोतर्फे नवी मुंबईतील खारघर, नवीन पनवेल (प.), सीबीडी बेलापूर येथील ९ भूखंड (निवासी +
वाणिज्यिक वापर) आणि वाशी येथील २ भूखंड (वाणिज्यिक वापर) ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रियेद्वारे दि.
१८ जानेवारी २०२० रोजी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यांपैकी नवीन पनवेल (प.) व
खारघर येथील ८ महत्तम बोलीधारकांना भूखंडांचे वापटपत्र कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर बोलीधारकांच्या
नोंदणीकृत ई-मेल आयडीवर पाठविण्यात आले आहे.</div>
<div class="blogger-post-footer"><!-- Begin BlogToplist voting code -->
<a href="http://www.blogtoplist.com/vote.php?u=175417" target="_blank">
<img src="http://www.blogtoplist.com/images/votebutton.gif" alt="Top Blogs" border="0" /></a>
<!-- End BlogToplist voting code --></div>Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7627004928397980840.post-4439709825943804532020-04-16T13:54:00.001+05:302021-08-23T14:11:49.640+05:30सिडको: भूखंड वाटपदारांना अंशतः ऑनलाइन रक्कम भरण्यास मंजुरी- कोरोना लॉकडाउनमुळे निर्णयसिडको महांडळातर्फे भूखंडांच्या विक्रीसाठी राबविण्यात येत असलेल्या ई-लिलाव व ई-निविदा प्रक्रिये
अंतर्गत सर्वोत्तम बोली लावलेल्या अर्जदारांना विहित मुदतीत हप्त्याची एकूण रक्कम टप्प्याटप्प्याने अंशत:
रक्कम ऑनलाईन माध्यमातून भरण्यास मुभा देण्यात यावी, या निर्णयास सिडकोचे उपाध्यक्ष तथा
व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी मंजुरी दिली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर संबंधित भूखंड वाटपदारांना दिलासा देणारा हा निर्णय
सिडकोने घेतला आहे.
सिडकोतर्फे आपल्या मालकीच्या भूखंड विक्रीकरिता ई-लिलाव व ई-निविदा पद्धतीचा अवलंब
करण्यात येतो. या प्रक्रिये अंतर्गत निविदा व शुल्क भरणा, कागदपत्रे सादर करणे, अर्जांची छाननी, बोली
उद्धृत करणे व सोडत या सर्व प्रक्रिया या ऑनलाइन संगणकीय पद्धतीने पार पडतात. यानुसार सर्वाधिक बोली
उद्धृत करणाऱ्या अर्जदारास यशस्वी म्हणून घोषित करण्यात येते. यशस्वी अर्जदारांना वाटपपत्र (Allotment
Letter) पाठविण्यात येते. वाटपपत्रामध्ये अर्जदाराने भूखंडाची किंमत अदा करण्यासाठीच्या दोन हफ्त्याचे
तपशील (Installments) व ते भरण्याचा अंतिम दिनांक नमूद केलेले असतात.
सध्याच्या प्रक्रियेनुसार संबंधित वाटपदारांनी वाटपपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे हफ्त्यांची रक्कम एक
रकमी भरावयाची असते. परंतु सध्याच्या लॉक डाऊनच्या परिस्थितीत बॅंकांशी संबंधित समस्या,
अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, अर्जदारांना भेडसावणाऱ्या आर्थिक समस्या, संचार करण्यास असलेले निर्बंध
इ. बाबींमुळे विहीत मुदतीत हफ्त्याची एकूण रक्कम ऑनलाईन माध्यमातून टप्प्याटप्प्याने अंशतः भरण्याची
मुभा द्यावी, अशी मागणी अर्जदारांनी केली होती.
वरिल पार्श्वभूमीस अनुसरून संबंधित भूखंड वाटपदारांनी त्यांच्या भरावयाच्या हफ्त्यांची एकूण रक्कम
टप्प्याटप्पयाने अंशत: ऑनलाईन माध्यमातून भरण्यास मुभा देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. यामुळे
नंतर लागू होणारे विलंब शुल्क हे केवळ उर्वरित रकमेवर लागू होईल व अर्जदारांवर अधिकचा आर्थिक भार
पडणार नाही. तरी सर्व संबंधित भूखंड वाटपदारांनी हफ्त्याची एकूण रक्कम टप्प्याटप्प्याने अंशतः ऑनलाइन
पद्धतीने विहीत मुदतीनुसार भरावी, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.
<div class="blogger-post-footer"><!-- Begin BlogToplist voting code -->
<a href="http://www.blogtoplist.com/vote.php?u=175417" target="_blank">
<img src="http://www.blogtoplist.com/images/votebutton.gif" alt="Top Blogs" border="0" /></a>
<!-- End BlogToplist voting code --></div>Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7627004928397980840.post-11285963404379119642020-04-01T16:26:00.001+05:302020-04-01T16:26:16.071+05:30'कोरोना COVID 19" विरुद्ध लढा; प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक
</a>सध्या अवघं जग कोरोना मध्ये अक्षरशः अवघडलं आहे आणि हादरलं आहे. एक प्रकारचे हे जैविक युद्धच असल्याचे मानले जात आहे. जवळपास प्रत्येकालाच या कोरोना ने काम लावलंय...कोणत्याही कामाविना घरी बसणे, ते सुद्धा केवळ आराम करणे..हे सुद्धा एक कामच आहे असे मी मानतो... कोरोना अर्थात COVID 19 संदर्भात अद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नसली, तरीही कोणत्याही रोगावर यशस्वीपणे मात करण्यासाठी प्रतिकारशक्ती उत्तम असणे ही बाब सर्वात महत्त्वाची आहे.
अगदी परवाच मी संध्याकाळी दूध घ्यायला डेअरीत गेलो तेव्हा जवळपास अर्धा तास उशीरा गड्याने दूध आणले...गडी थोडा वयस्कर असल्यामुळे त्याला खांद्यावरून कॅन उतरवण्यासाठी मदत केली आणि कॅनचे झाकणही उघडून दिले. नेहमी दूध वाटप करणारे गृहस्थही तेवढ्यात घरातून माप घेऊन आले नी खुर्चीत विराजमान झाले...कॅनचे झाकण मी उघडले तेव्हा त्यांचा छोटा मुलगा समोरच होता. दुधात थोडा कचरा असल्याचे मी सांगितले. यावर, त्या गृहस्थांच्या मुलाने त्यांना सांगितले, "बाबा-बाबा दुधातला कचरा काढा बरका व्यवस्थित, यामुळे त्यांनी मुलाला प्रतिप्रश्न केला..कारे व्यवस्थित का काढायचा कचरा? यावर मुलगा उत्तरला, अहो बाबा कचरा नाही काढला तर मग लोकांना कोरोना होईल नां...इतकं ते मिष्किल वयं होतं त्या मुलाचं " मात्र इथे या प्रसंगाचा उल्लेख करण्यामागे उद्देश हाच की पाहा अगदी लहान मुलांना सुद्धा कोरोनाविषयी जाणीव आहे, कोरोना काय आहे रे..हे त्या मुलाला विचारल्यावर तेवढं नाही सांगता आलं, पण आजुबाजुची परिस्थिती, सोशल मीडियावरील पोस्ट, घरात होणाऱ्या चर्चा याकडे त्याचं लक्ष असल्याचा हा परिणाम...
आमच्या लहानपणी एखाद्याला टायफॉईड झाला तर गंभीर समजला जायचा आणि त्या व्यक्तीस शक्यतो हॉस्पिटलमध्येच अॅडमिट करत असत, त्या व्यक्तीच्या जवळही आम्हाला फिरकू देत नसत, तेव्हा इतकं गंभीर मानलं जात होता टायफॉईड. तोच टायफॉईड आता सामान्य झालाय जवळपास...औषधंही सहज उपलब्ध आहेत...नव्यानेच आलेल्या कोरोना अर्थात COVID 19 चे तसे नाही...
शासन सर्वतोपरी त्यावर मात करण्याचा प्रयत्न करते आहे आणि सध्यातरी १४ एप्रिलपर्यंतच्या आखून दिलेल्या लॉकडाउन कालावधीत सगळ्यांनी घरीच थांबावे, शक्यतो बाहेर पडू नये हाच उपाय आहे. परंतु दररोजच्या बातम्यांवरून, अनेक नागरीक अजूनही ही बाब गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत हेच लक्षात येतंय. घरी थांबाल तर नंतर शक्यतो अशा प्रकारे घरी थांबायची वेळ येणार नाही हे येथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. दुसरे म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवणे देखील महत्वाचे आहे. आजकाल काही झालं तरीही लगेच डॉक्टरांकडे धाव घेतली जाते. वयाची पंचे-चाळिशी गाठेपर्यंत तरी लगेच डॉक्टरांकडे जाऊ नये साध्या साध्या गोष्टींसाठी असे वाटते. प्रतिकारशक्ती ही वाढवावी कशी? हा प्रश्न अनेकांना पडला असावा...यासाठी नियमित व्यायाम, योगासने करणे आवश्यक आहे. किमान रात्री जेवताना दोन घास कमी खाऊन पोटात थोडी रिकामी जागा ठेवल्यास अपचनाचा त्रास कमी होईल, जेवल्यानंतर लगेच झोपू नये, थोडे सावकाश फिरावे. जेवणात/अन्न तयार करताना आले, लसूण, हिंग यांचा वापर करावा.<div class="blogger-post-footer"><!-- Begin BlogToplist voting code -->
<a href="http://www.blogtoplist.com/vote.php?u=175417" target="_blank">
<img src="http://www.blogtoplist.com/images/votebutton.gif" alt="Top Blogs" border="0" /></a>
<!-- End BlogToplist voting code --></div>Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7627004928397980840.post-77684367728654773292019-01-09T16:59:00.000+05:302019-01-09T17:03:55.357+05:30सचिन शिंदे नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड<a href="http://www.indiblogger.in/" title="IndiBlogger - The Largest Indian Blogger Community">
<img src="https://www.indiblogger.in/badges/big_indillectual.png" width="145" height="128" border="0" alt="IndiBlogger - The Largest Indian Blogger Community">
</a>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://1.bp.blogspot.com/-xdNlEu4PrI4/XDXabYWZ7MI/AAAAAAAAD-I/AMYTanZM--8NcVlx4K1oE2lTiICiTOMUQCLcBGAs/s1600/Photo.JPG" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://1.bp.blogspot.com/-xdNlEu4PrI4/XDXabYWZ7MI/AAAAAAAAD-I/AMYTanZM--8NcVlx4K1oE2lTiICiTOMUQCLcBGAs/s320/Photo.JPG" width="297" height="320" data-original-width="934" data-original-height="1005" /></a></div>मुंबई, ता. 6- नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी सचिन शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या आदेशान्वये, नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष निशांत भगत यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली. श्री. शिंदे यांची पक्षनिष्ठा आणि अद्यापपावेतो पक्ष आणि समाज यांच्यासाठी केलेले कार्य लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी सचिन शिंदे म्हणाले, की धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक विकास देणारे काँग्रेस सरकार राज्यात व देशात आण्याण्यासाठी अहोरात्र मेहनत घेईन. तसेच युवक काँग्रेसच्या मार्फत नवनवीन संकल्पना राबवून पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रचंड मेहनत व सर्वसामान्य युवकांचे हक्काचा व्यासपीठ करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेईन या साठी मी वचनबद्ध राहीन असे मी आश्वासन देतो.<div class="blogger-post-footer"><!-- Begin BlogToplist voting code -->
<a href="http://www.blogtoplist.com/vote.php?u=175417" target="_blank">
<img src="http://www.blogtoplist.com/images/votebutton.gif" alt="Top Blogs" border="0" /></a>
<!-- End BlogToplist voting code --></div>Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7627004928397980840.post-1464783911459492372018-01-31T18:25:00.002+05:302018-01-31T18:28:46.799+05:30Goa Kolva Beach<a href="http://www.indiblogger.in/" title="IndiBlogger - The Largest Indian Blogger Community">
<img src="https://www.indiblogger.in/badges/big_indillectual.png" width="145" height="128" border="0" alt="IndiBlogger - The Largest Indian Blogger Community">
</a><a href="https://2.bp.blogspot.com/-YpNqq--4L08/WnG8SpANoaI/AAAAAAAAC3g/wahqQ7-_cfcKW8W-l0C4G9jA24sxYLU8ACLcBGAs/s1600/P_20180125_130030.jpg" imageanchor="1" ><img border="0" src="https://2.bp.blogspot.com/-YpNqq--4L08/WnG8SpANoaI/AAAAAAAAC3g/wahqQ7-_cfcKW8W-l0C4G9jA24sxYLU8ACLcBGAs/s400/P_20180125_130030.jpg" width="400" height="300" data-original-width="1600" data-original-height="1200" /></a>
GOA - KOLVA BEACH...<a href="https://3.bp.blogspot.com/-jLRo59I1hqc/WnG9AzRyu7I/AAAAAAAAC3o/0ob-n5PZ2mcx7xGE0-EvQj9msGvcFUqfwCLcBGAs/s1600/P_20180125_132717.jpg" imageanchor="1" ><img border="0" src="https://3.bp.blogspot.com/-jLRo59I1hqc/WnG9AzRyu7I/AAAAAAAAC3o/0ob-n5PZ2mcx7xGE0-EvQj9msGvcFUqfwCLcBGAs/s400/P_20180125_132717.jpg" width="400" height="300" data-original-width="1600" data-original-height="1200" /></a><div class="blogger-post-footer"><!-- Begin BlogToplist voting code -->
<a href="http://www.blogtoplist.com/vote.php?u=175417" target="_blank">
<img src="http://www.blogtoplist.com/images/votebutton.gif" alt="Top Blogs" border="0" /></a>
<!-- End BlogToplist voting code --></div>Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7627004928397980840.post-33277683137808782182017-07-11T19:26:00.000+05:302017-07-11T19:26:00.719+05:30महिलांचे हक्क व कल्याण समितीचा सिडको महामंडळामध्ये दौरानवी मुंबई, ता. ११ - महिलांचे हक्क व कल्याण समितीचा दौरा दिनांक 11 जुलै 2017 रोजी सिडको भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्याच्या निमित्ताने महिलांचे हक्क व कल्याण समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://2.bp.blogspot.com/-qyaW6Tyt-eY/WWTYqb9UInI/AAAAAAAACrE/qrCnvu29hiUs_7G6YM99g48vpR7bdcbmwCLcBGAs/s1600/Mahila%2BCommitte%2B%25282%2529.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://2.bp.blogspot.com/-qyaW6Tyt-eY/WWTYqb9UInI/AAAAAAAACrE/qrCnvu29hiUs_7G6YM99g48vpR7bdcbmwCLcBGAs/s320/Mahila%2BCommitte%2B%25282%2529.JPG" width="320" height="213" data-original-width="1600" data-original-height="1067" /></a></div> बैठकीत श्रीमती मनिषा चौधरी, विधानसभा सदस्य तथा समिती प्रमुख, श्रीमती सीमा हिरे, विधानसभा सदस्य श्रीमती दीपिका चव्हाण, विधानसभा सदस्य, श्रीमती विद्या चव्हाण, विधान परिषद सदस्य, ॲड. हुस्नबानू खलिफे, विधान परिषद सदस्य व श्रीमती सायली कांबळे, अवर सचिव आदी उपस्थित होत्या.
यावेळी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी श्री. विनय कारगांवकर, सहव्यवस्थापकीय संचालक श्री. राजेंद्र चव्हाण, सहव्यवस्थापकीय संचालिका श्रीमती. प्राजक्ता लवंगारे वर्मा व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महिलांचे न्याय्य हक्क व त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी राबवण्यात येत असलेल्या कल्याणकारी योजनांची पूर्तता होत असल्याची पडताळणी करून समितीद्वारे त्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे सिडकोतर्फे खास महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या सिडको मनस्वी स्त्री संसाधन केंद्र व प्रकल्पबाधित महिलांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने राबवण्यात येत असलेल्या सिडको तारा प्रकल्पाबद्दल या बैठकीत माहिती देण्यात आली.<div class="blogger-post-footer"><!-- Begin BlogToplist voting code -->
<a href="http://www.blogtoplist.com/vote.php?u=175417" target="_blank">
<img src="http://www.blogtoplist.com/images/votebutton.gif" alt="Top Blogs" border="0" /></a>
<!-- End BlogToplist voting code --></div>Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7627004928397980840.post-78680624165710514892017-06-19T14:13:00.000+05:302017-06-19T14:13:21.056+05:30रामनाथ कोविंद एनडीए चे राष्ट्रपतीपदाचे उमेदवारएनडीए तर्फे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस, शिवसेनेसह सर्वच पक्षांना याबाबत लवकरच कळविण्यात येणार असून सर्व पक्षांची यास सहमती मिळेल, अशी आशा भाजपतर्फे अमित शाह यांनी व्यक्त केली आहे. देशाचे 13 वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ येत्या 24 जुलैस संपणार आहे. <div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://3.bp.blogspot.com/-bOpwAS9N8Vk/WUeOeI3O7NI/AAAAAAAACoE/oe9HiP2NhJg4okXDsdPLQQz5suvIDvv_QCLcBGAs/s1600/index.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://3.bp.blogspot.com/-bOpwAS9N8Vk/WUeOeI3O7NI/AAAAAAAACoE/oe9HiP2NhJg4okXDsdPLQQz5suvIDvv_QCLcBGAs/s320/index.jpg" width="305" height="320" data-original-width="219" data-original-height="230" /></a></div><div class="blogger-post-footer"><!-- Begin BlogToplist voting code -->
<a href="http://www.blogtoplist.com/vote.php?u=175417" target="_blank">
<img src="http://www.blogtoplist.com/images/votebutton.gif" alt="Top Blogs" border="0" /></a>
<!-- End BlogToplist voting code --></div>Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7627004928397980840.post-54458346580233969512017-06-16T11:09:00.000+05:302017-06-16T11:09:00.224+05:30Marathi Language...Marathi, historically derived from Maharashtra (the language) of the great (maha) land/ nation (rashtra), belongs to the Indo-Aryan stock of languages. Marathi is one of the 18th official languages in India and the official language of the state of Maharashtra. At present, there are approximately sixty two million speakers of Marathi, including the speakers outside the native state of Maharashtra.
Marathi is an indigenous origin and occupies a geographically unique position since it is spoken in the area which connects two major languages families: Indo-Aryan of the north, and Dravidian of the south.
Like Hindi, Marathi uses the Devanagari alphabets, locally known as balbodh.
For every business expansion and growth, it is mandatory to promote the products keeping in mind the target audiences. For effective business communication, there should be a good flow of language keeping in mind local people and lifestyle. The language has significantly emerged as a great business source owing to the popularisation of the Marathi translation services in the global market. Marathi language translation is up on a high these days, and due to these many firms and corporate are hiring the exponent in Marathi translations or interpreters as a mean to communicate directly with the localities.
Within the business domain, Marathi Translation services are on demand everywhere to cope with the ongoing market demand, as many Marathi people are financially very stable. More so, Maharashtra is great places for tourism, so many firms into tourism industry hire the services of Marathi translation/ interpreters to avoid language barrier.
Many industries into Movies, daily soaps, films, television, news & publishing also need the Marathi language translation services if they are targeting the local Marathi people for wider coverage. Now a days almost all languages has been modified with English in new decade! Marathi got 'Minglish = Marathi + English', 'Hindi got Hinglish = Hindi + English'. We should accept the change where possible...<div class="blogger-post-footer"><!-- Begin BlogToplist voting code -->
<a href="http://www.blogtoplist.com/vote.php?u=175417" target="_blank">
<img src="http://www.blogtoplist.com/images/votebutton.gif" alt="Top Blogs" border="0" /></a>
<!-- End BlogToplist voting code --></div>Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7627004928397980840.post-30186630630441770602017-06-09T16:11:00.000+05:302017-06-09T16:11:22.736+05:30सिडकोद्वारा कोपरखैरणे नोडमधील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाईमुंबई, ता. 9 - उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व 2012 च्या जनहित याचिका क्रमांक 138 नुसार सिडको किंवा महाराष्ट्र शासनातर्फे कोणताही विकास परवाना न घेता बांधकाम करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयातर्फे देण्यात आले आहेत. सिडकोने व महाराष्ट्र शासनाने या अनाधिकृत बांधकाम विषयी न्यायलयात याचिका दाखल केली होती. अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. शिवराज एस. पाटील, सिडको व सिडको (उत्तर) अनधिकृत बांधकाम विभाग यांच्यातर्फे दि. 8 जून 2017 रोजी कोपरखैरणे नोड, ठाणे जिल्हा येथील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची मोहिम राबविण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत कोपरखैरणे नोड सेक्टर-9 मधील बालाजी मल्टीप्लेक्सजवळ असलेल्या अनधिकृत गॅरेज, सर्व्हिस स्टेशन आणि फर्निचरचे दुकान यांच्यावर अनधिकृत बांधकाम विभागाने कारवाई करुन 8000 चौ.मी. परिसर अतिक्रमाणापासून मोकळा करण्यात आला.
<div class="separator" style="clear: both; text-align: left;"><a href="https://2.bp.blogspot.com/-903dNwxghlM/WTp5rciuVkI/AAAAAAAACnM/-dM2qzgBhG4Y5pkH3-Gt4yccJeQGoAdtQCLcB/s1600/KK-1-08.06.2017.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://2.bp.blogspot.com/-903dNwxghlM/WTp5rciuVkI/AAAAAAAACnM/-dM2qzgBhG4Y5pkH3-Gt4yccJeQGoAdtQCLcB/s320/KK-1-08.06.2017.jpg" width="320" height="180" data-original-width="1080" data-original-height="607" /></a></div>
ही बांधकामे सिडकोतर्फे कोणताही विकास परवाना न घेता सिडकोच्या जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आली असल्याने सिडकोतर्फे निष्कासित करण्यात आली.
ही मोहिम अनधिकृत बांधकाम नियंत्रक (उत्तर) पी.बी.राजपूत, सहाय्यक अनधिकृत बांधकाम नियंत्रक गणेश झिने यांच्या पथकाने तीव्र विरोधाला सामोरे जाऊन मोहीम सुलभरित्या पार पाडली. कोपरखैरणे पोलिस स्थानकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत के. कांबळे, व 60 पोलिसांच्या पथकाच्या सहाय्याने अतिक्रमणाची कारवाई यशस्वीरीत्या करण्यात आली. तसेच मोहिमेच्या ठिकाणी सिडकोचे पोलिस कर्मचारी, सिडकोचे सुरक्षा अधिकारी श्री.सुरवसे व इतर सुरक्षा रक्षक उपस्थित होते. या कारवाईसाठी 2 पोकलेन, 1 ट्रक, 1 जेसीबी, 6 जीप व 27 कामगार यांची नियुक्ती करण्यात आली होती. मोहिम सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेने संयुक्तपणे पार पाडली, या कारवाईसाठी प्रभाग अधिकारी अशोक मढवी व त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते. रिक्त करण्यात आलेल्या भूखंडावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ नये याकरिता सिडको व सिडको (उत्तर) अनधिकृत बांधकाम विभागातर्फे भूखंड परिसरात कुंपण घातले आहे.<div class="blogger-post-footer"><!-- Begin BlogToplist voting code -->
<a href="http://www.blogtoplist.com/vote.php?u=175417" target="_blank">
<img src="http://www.blogtoplist.com/images/votebutton.gif" alt="Top Blogs" border="0" /></a>
<!-- End BlogToplist voting code --></div>Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7627004928397980840.post-34952242530718424352017-04-23T17:08:00.000+05:302017-04-23T22:59:42.854+05:30Our Bhusawal...Bhusawal Junction is a best station in Central Railway zone. Bhusaval railway station was set up in 1863. The loco shed at Bhusaval was established by Great Indian Peninsula Railway in 1919. At that time it was the largest in Asia and third largest in the world. There are eight platforms and three more (total @ 11) on this station. One more means nine platforms are there soon. There are 327 trains arrives on this station. Bhusawal railway junction is one of the largest railway yards of the Indian subcontinent. Bhusawal railway yard is one of the biggest yard in Asia. It is second largest yard in Asia. A unique diamond crossing can be seen here, it is in ninety (90) degree to each other. Bhusawal is the nearest such a railway junction to Ajanta (60 km away) where every train has a stop.
There are 23 direct trains from Pune to Bhusawal.
The distance from Pune to Bhusawal is 344 km and the road distance between Pune to Bhusawal is 396 km. By Train it is 497 Km. It takes up to 8 (eight) hours approx by train. Even direct Bus fasility is also available.
Bhusawal is also famous for its banana cultivation. Traders from various parts of the country come to Bhusawal to buy raw bananas. Bananas are exported to different countries across the world. Bhusawal is also known for special white-green brinjals that are grown locally in the nearby areas.
Bhusawal sizzles up to 49 Degree °C in April, May and mostly few days in June also!. Bhusawal Thermal Power Station is a 1,420-mega watt (MW) capacity currently, approximately 8 kilometers away from the city of Bhusawal. There are four units are running at present which has 210, 210, 500, 500 MW capacity. One 62.5 MW capacity unit has been deleted previously. <div class="blogger-post-footer"><!-- Begin BlogToplist voting code -->
<a href="http://www.blogtoplist.com/vote.php?u=175417" target="_blank">
<img src="http://www.blogtoplist.com/images/votebutton.gif" alt="Top Blogs" border="0" /></a>
<!-- End BlogToplist voting code --></div>Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7627004928397980840.post-31009249935825755902017-03-24T09:24:00.000+05:302017-03-24T09:32:12.574+05:30Gudipadwa wishesपाडव्याला शुभेच्छा सगळेच देतात..
कारण होते तेव्हा सुरू नव-वर्ष..
करायचे असते स्वागत प्रत्येकाला सहर्ष...
परंतु, दुसरा दिवस तितकाच महत्त्वाचा असतो...
कारण, कारण शुभेच्छा द्यायला तेव्हा फक्त एकटा 'मी' च असतो...!<div class="blogger-post-footer"><!-- Begin BlogToplist voting code -->
<a href="http://www.blogtoplist.com/vote.php?u=175417" target="_blank">
<img src="http://www.blogtoplist.com/images/votebutton.gif" alt="Top Blogs" border="0" /></a>
<!-- End BlogToplist voting code --></div>Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7627004928397980840.post-30491690557882296112016-07-20T23:36:00.000+05:302016-07-20T23:36:03.957+05:30तीन दिवसीय "फिल्म मेकिंग" कार्यशाळा(नवी मुंबई)- चित्रपट निर्मिती या क्षेत्रात तरुण वर्ग मोठया प्रमाणात आकर्षित होत आहे, परंतु त्यांना असलेल्या अपूर्ण ज्ञानामुळे त्यांची दिशाभूल केली जाते. हे सर्व लक्षात घेऊन अनघा इव्हेंट्स व सिनेबझ अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स च्या वतीने तीन दिवसीय "फिल्म मेकिंग" कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत सिनेसृष्टीतील प्रसिद्ध लेखक इम्तियाज हुसैन, प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर तसेच दिग्दर्शक मिलिंद कवडे, आणि दिग्दर्शक रमेश भटनागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.ही कार्यशाळा दिनांक २२, २३ आणि २४ जुलै २०१६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत संपन्न होणार आहे. या कार्यशाळेत चित्रपट निर्मितीत ज्यांना आवड आहे त्यांना सहभाग घेता येईल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर नोंदणी करण्यात येईल. ही कार्यशाळा सिनेबझ अकॅडमी, योग विद्या निकेतन, वाशी डेपो जवळ, सेक्टर ९ (अ), वाशी, नवी मुंबई येथे संपन्न होत असून इच्छुकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे .
२२ जुलै रोजी सकाळी मान्यवरांच्या हस्ते कार्यशाळेचे उदघाटन होईल तसेच या दिवशी मिलिंद कवडे दिग्दर्शित "शिनमा" या चित्रपटाचे दुपारी २ वाजता स्क्रिनिंग करण्यात येईल. "या कार्यशाळेच्या माध्यमातून उत्तम दर्जाचे चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन कसे असावे? संकलन, संवाद लेखन, छायाचित्रण याबाबतचे सखोल ज्ञान देण्यात येईल. चित्रपटाचे स्क्रीनिंग, दिग्दर्शकासमवेत चर्चा, चित्रीकरण स्थळाला भेट, तसेच कॅमेऱ्याची हाताळणी याबाबत सहभागी विध्यार्थाना ज्ञान मिळणार आहे" असे सिनेबझ अकॅडमीचे संचालक किरण सावंत यांनी सांगितले.
"इम्तियाज हुसैन" यांची लेखक, दिग्दर्शक, व संवाद लेखक म्हणून हिंदी सिनेसृष्टीत ओळख आहे. त्यांनी परिंदा, वास्तव, अस्तित्व, गुलाम-ए-मुस्तफा, अनर्थ, इस रात की सुबह नही, ये दिलं आशना है. या चित्रपटांचे संवाद लेखन केले आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट क्षेत्रात सुद्धा आपला ठसा उमटविला आहे. हॉलिवूड चित्रपट "द फिल्ड" मध्ये त्यांनी हिंदी संवाद लेखन केले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षक म्हणून इम्तियाज हुसैन यांनी कामगिरी बजावली आहे.
"विजय पाटकर" हे हिंदी व मराठी सिने क्षेत्रातील सर्वांच्या ओळखीचे नाव आहे. त्यांनी तेजाब, गोलमाल-3, ऑल द बेस्ट, सिंघम, तीस मार खान, अपना सपना मनी मनी, वॉन्टेड, रघु रोमियो, क्या कूल हैं हम, धमाल व अन्य हिंदी चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. मराठी चित्रपट सृष्टीत तर त्यांनी मुख्य भूमिका करतानाच लावू का लाथ, सगळं करून भागले, मोहर, चष्मेबहाद्दूर व अन्य चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच त्यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली आहे.
“मिलिंद कवडे” यांचे मराठी चित्रपट गाजले असून त्यांचा ५ ऑगस्ट रोजी 1234 हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यांच्या "येड्यांची जत्रा" या चित्रपटाने शहरी तसेच ग्रामीण भागात धुमाकूळ घातला आणि हा चित्रपट अनेकदा प्रादेशिक चित्रवाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. त्यांच्या नावावर दिग्दर्शक म्हणून 4 इडियट्स, जस्ट गंमत, येड्यांची जत्रा, 1234 व शिनमा हे महत्वपूर्ण चित्रपट आहेत. यासर्व मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन सहभागी व्यक्तींना मिळणार आहे.
आपले नाव नोंदणी करिता इच्छूकांनी संपर्क साधावा -02267932858 / 8655093555
अधिक माहिती करिता संपर्क : अनघा लाड 7208480599<div class="blogger-post-footer"><!-- Begin BlogToplist voting code -->
<a href="http://www.blogtoplist.com/vote.php?u=175417" target="_blank">
<img src="http://www.blogtoplist.com/images/votebutton.gif" alt="Top Blogs" border="0" /></a>
<!-- End BlogToplist voting code --></div>Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7627004928397980840.post-24743947423241321562016-06-23T23:46:00.002+05:302016-07-20T23:39:23.289+05:30आरोग्य उत्तम राखण्यासाठी मुबलक प्रमाणात झाडे लावावी - सचिनदादा धर्माधिकारीतुर्भे, ता २३ (प्रतिनिधी) - आरोग्य उत्तम राखण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन व स्वच्छता राखणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मुबलक प्रमाणात झाडे लावली पाहिजे असे प्रतिपादन सचिनदादा धर्माधिकारी यांनी तुर्भे एमआयडीसी येथे आयोजित स्वच्छता अभियानात केले. जागतिक लोकसेवा दिनाचे औचित्य साधून डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्स कंपनीच्या संयुक्त विद्यमाने या स्वच्छता अभियानचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रतिष्ठानचे जवळपास अडीच हजारपेक्षा जास्त सदस्य व हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्सचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते, यावेळी त्यांनी तुर्भे एमआयडीसी, शिरवणे, नेरूळ आणि जुईनगर भागात स्वच्छता अभियान राबविले. भविष्यात महाराष्ट्र व देशाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध मोहिमा या प्रतिष्ठानच्या सहकार्याने राबविणार असून आगामी काळात या प्रतिष्ठानचीच मदत घेऊन आरोग्य पर्यावरण व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
आपल्या मनातील अहंकाराचा वापर हा माणसा-माणसा मधील अंतर्गत वैमनस्य वाढविण्यासाठी न करता त्याचा उपयोग राष्ट्राच्या प्रगतीसाठी करावा असे मार्गदर्शन श्री सचिनदादा धर्माधिकारी यांनी उपस्थित सदस्यांना केले. स्वच्छता हि मानवी जीवनातील महत्वाचा घटक असून आपण सर्वांनी त्याचा अंगीकार केला पाहिजे आणि त्यासाठी कंपनी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे कंपनीचे उपव्यवस्थापक एस के भटनागर यांनी सांगितले, या स्वच्छता अभियानात प्रतिष्ठानचे साचीनदादा धर्माधिकारी, उमेश दादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी, हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्स उपव्यवस्थापक एस के भटनागर,
अविनाश खांदेतोडे, एस के चौधरी, कंपनीचे अधिकारी व कर्मचारी व नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे व सदस्य सहभागी झाले होते. डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवत आहे, येत्या १ जुलैस प्रतिष्ठानचे सदस्य राष्ट्रीय वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.<div class="blogger-post-footer"><!-- Begin BlogToplist voting code -->
<a href="http://www.blogtoplist.com/vote.php?u=175417" target="_blank">
<img src="http://www.blogtoplist.com/images/votebutton.gif" alt="Top Blogs" border="0" /></a>
<!-- End BlogToplist voting code --></div>Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7627004928397980840.post-62713077568765567352016-06-23T23:46:00.000+05:302016-06-23T23:46:40.695+05:30आरोग्य उत्तम राखण्यासाठी मुबलक प्रमाणात झाडे लावावी - सचिनदादा धर्माधिकारीतुर्भे, ता २३ (प्रतिनिधी) - आरोग्य उत्तम राखण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन व स्वच्छता राखणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मुबलक प्रमाणात झाडे लावली पाहिजे असे प्रतिपादन सचिनदादा धर्माधिकारी यांनी तुर्भे एमआयडीसी येथे आयोजित स्वच्छता अभियानात केले. जागतिक लोकसेवा दिनाचे औचित्य साधून डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्स कंपनीच्या संयुक्त विद्यमाने या स्वच्छता अभियानचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रतिष्ठानचे जवळपास अडीच हजारपेक्षा जास्त सदस्य व हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्सचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते, यावेळी त्यांनी तुर्भे एमआयडीसी, शिरवणे, नेरूळ आणि जुईनगर भागात स्वच्छता अभियान राबविले. भविष्यात महाराष्ट्र व देशाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध मोहिमा या प्रतिष्ठानच्या सहकार्याने राबविणार असून आगामी काळात या प्रतिष्ठानचीच मदत घेऊन आरोग्य पर्यावरण व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
आपल्या मनातील अहंकाराचा वापर हा माणसा-माणसा मधील अंतर्गत वैमनस्य वाढविण्यासाठी न करता त्याचा उपयोग राष्ट्राच्या प्रगतीसाठी करावा असे मार्गदर्शन श्री सचिनदादा धर्माधिकारी यांनी उपस्थित सदस्यांना केले. स्वच्छता हि मानवी जीवनातील महत्वाचा घटक असून आपण सर्वांनी त्याचा अंगीकार केला पाहिजे आणि त्यासाठी कंपनी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे कंपनीचे उपव्यवस्थापक एस के भटनागर यांनी सांगितले, या स्वच्छता अभियानात प्रतिष्ठानचे साचीनदादा धर्माधिकारी, उमेश दादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी, हिंदुस्थान पेट्रोकेमिकल्स उपव्यवस्थापक एस के भटनागर,
अविनाश खांदेतोडे, एस के चौधरी, कंपनीचे अधिकारी व कर्मचारी व नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे व सदस्य सहभागी झाले होते. डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवत आहे, येत्या १ जुलैस प्रतिष्ठानचे सदस्य राष्ट्रीय वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.<div class="blogger-post-footer"><!-- Begin BlogToplist voting code -->
<a href="http://www.blogtoplist.com/vote.php?u=175417" target="_blank">
<img src="http://www.blogtoplist.com/images/votebutton.gif" alt="Top Blogs" border="0" /></a>
<!-- End BlogToplist voting code --></div>Unknownnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7627004928397980840.post-59699063345733849652016-06-16T18:22:00.000+05:302016-06-16T18:23:26.567+05:30अभिनेता भारत गणेशपुरे यांना "विदर्भ आयकॉन" पुरस्कार(नवी मुंबई)- अशोकपुष्प प्रकाशनच्या वतीने गेली सहा वर्षे सातत्याने "सन्मान रजनी" चे आयोजन करण्यात येते. या सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो.
या पुर्वी कला,साहित्य,चित्रपट,संगीत,नृत्य,गजल,सहकार,उद्योग क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले. यावर्षी "अशोकपुष्प पुरस्कार सन्मान रजनी" चे आयोजन विष्णुदास भावे नाट्यगृहात शुक्रवार, दिनांक २४ जुन २०१६ रोजी रात्री ८ वाजता करण्यात आले आहे.
या सन्मान रजनी पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेता भारत गणेशपुरे यांना विदर्भ आयकॉन हा पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त तसेच गजल नवाज भीमराव पांचाळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. अभिनेता भारत गणेशपुरे हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले असून त्यांच्या भूमिका विविधरंगी अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
तसेच नाट्यक्षेत्रातील प्रसिद्ध नाव अभिनेता संतोष पवार यांना "विनोद रत्न" पुरस्कार प्रदान करण्यात येईल. केदार शिंदे दिग्दर्शित "तु तु मी मी" या नाटकात एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चौदा विविध रंगी भूमिका साकारून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. उत्कृष्ट सामाजिक संदेश देणारा चित्रपट म्हणून पोलिस लाईन या चित्रपटाच्या निर्मा त्या रुपाली पवार व वैशाली पवार आणि प्रस्तुतकर्ते श्रीधर चारी यांचा सत्कार करण्यात येईल, यावेळी या चित्रपटातील कलावंत, तंत्रज्ञ, दिग्दर्शक उपस्थित राहणार आहेत.<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://4.bp.blogspot.com/-iiDg0a3FPQM/V2KgotTbOhI/AAAAAAAACAM/pURVs8qpFWoboA3Rg5jXBoF3xxSyUwUTgCLcB/s1600/Bhart%2BGaneshPure.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" src="https://4.bp.blogspot.com/-iiDg0a3FPQM/V2KgotTbOhI/AAAAAAAACAM/pURVs8qpFWoboA3Rg5jXBoF3xxSyUwUTgCLcB/s320/Bhart%2BGaneshPure.jpg" /></a></div>
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांना "कलारत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या "खुमखूमी" या कार्यक्रमास २५ वर्षे पूर्ण होत असून या कार्याक्रमाचे देश विदेशात प्रयोग गाजलेत. "लोककलारत्न" हा पुरस्कार नंदेश विठ्ठल उमप यांना प्रदान करण्यात येईल. पोलीसदल सेवारत्न पुरस्काराने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे तसेच पत्रकारिता सेवारत्न पुरस्कारने विलास बढे यांना सन्मानित करण्यात येईल.
"विविध क्षेत्रात आपले योगदान देणाऱ्या मान्यवरांचा अशोकपुष्प सन्मान रजनीच्या माध्यमातून गौरव करणे म्हणजे त्यांना प्रोत्साहन देण्यासारखे असते व इतरांना ती प्रेरणा असते.गेली सहा वर्ष विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्यात येतात त्यामध्ये नवी मुंबईतील व्यक्तींचा ही समावेश आहे. सन्मान रजनीच्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार असल्याचे आयोजक उमेश चौधरी व अनघा लाड यांनी सांगितले.
यावेळी नवी मुंबई क्षेत्रातील व्यक्तींचा त्यांनी आपआपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये दशरथ शिंगाडे (उद्योगश्री), तुषार गोगरी व विलास खुल्लर (उद्योगश्री जाहिरात क्षेत्र), विनय खडसे (तरुण उद्योजक),आबा रणवरे (पर्यावरण मित्र), मनमीत सिंग (गायक), गंगासिंग राजपूत (युवा पत्रकार),सानिध पुजारी (युवा पत्रकार), अनिस दीन (फॅशन ),किरण सावंत (मनोरंजन).<div class="blogger-post-footer"><!-- Begin BlogToplist voting code -->
<a href="http://www.blogtoplist.com/vote.php?u=175417" target="_blank">
<img src="http://www.blogtoplist.com/images/votebutton.gif" alt="Top Blogs" border="0" /></a>
<!-- End BlogToplist voting code --></div>Unknownnoreply@blogger.com